विशेष

राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन बहुजनांनी सणाप्रमाणे साजरा करावा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर

महाराष्ट्राच्या इतिहासातील एक क्रांतिकारी आणि परिवर्तनास आरंभ करणारी घटना म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भेट होय. सण 1919 मध्ये माणगांवला झालेल्या परिषदेमध्ये या दोन्ही महापुरुषांची भेट झाली. आभाळा एवढी अफाट उंची असलेले निधड्या छातीच्या बेडर महामानव यांची भेट ही अविस्मरणीय आहे. 1919 ला माणगांवच्या परिषदेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “आपल्या राज्यात बहिष्कृतांना […]

राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन बहुजनांनी सणाप्रमाणे साजरा करावा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर Read More »

मंगल परिणय: हळदिचा कार्यक्रम आणि धम्माचा अवमान !

– चंद्रहास तांबे, खारघर, नवी मुंबई (मो. ९८६९८६९७९२,   ९९२०८६९७९२)   भाग-१   माणसाच्या जिवनात येणा-या अनेक पवित्र घटनांपैकी मंगल परीणय अर्थात लग्न विवाह सोहळा हा एक अतिशय पवित्र असा कार्यक्रम होय.  या कार्यक्रमाची शुद्धता, पवित्रता आणि मंगलमय वातावरणाची निर्मिती राखण्यासाठी श्रद्धासंपन्न सुजन बौद्ध बांधवांनी काही खालील गोष्टींचा गांभिर्याने विचार करणे आवश्यक आहे.   लग्न सोहळ्याच्या

मंगल परिणय: हळदिचा कार्यक्रम आणि धम्माचा अवमान ! Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?