नागपूर धर्मांतराची संपूर्ण माहिती (१४ ऑक्टोबर १९५६)
भारताच्या सामाजिक इतिहासात नागपूर धर्मांतर ही एक अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या घटनेने भारतातील दलित समाजाच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक आयुष्यात मोठा परिवर्तन घडवून आणला. या ऐतिहासिक घटनेला “धम्मचक्र प्रवर्तन दिन” असेही म्हटले जाते. धर्मांतराची पार्श्वभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी […]
नागपूर धर्मांतराची संपूर्ण माहिती (१४ ऑक्टोबर १९५६) Read More »











