बुध्द जयंती

दर रविवारी बुध्द विहारात गेल्यावर होणारे फायदे

आपली बुध्द विहारे ओस का पडली?आम्ही बौध्द असूनही धम्मकार्याबाबत एवढे उदासीन का?आम्हाला रविवारी शासकीय सुट्टी असून देखील बुध्द विहाराची वाट का दिसत नाही?रविवारी फिरायला, आराम करायला, चित्रपट पहायला, शॉपिंगला, हॉटेलिंग,मित्रासाठी, वाढदिवस,रिसेप्शन, लग्न समारंभ पार्टी आदी. साठी वेळच वेळ आहे फक्त बुध्द विहारात जाण्यासाठीच वेळ नाही असे का ? वरील चार प्रश्नाचे जर तुमच्या कडे खरच […]

दर रविवारी बुध्द विहारात गेल्यावर होणारे फायदे Read More »

*वैशाख पोर्णिमा ( बुध्द जयंती ) सर्व बौध्दांनी साजरी केली पाहिजे*

बौध्द साहित्यात व संस्कृती मध्ये वैशाख पोर्णिमेस असाधारण महत्त्व आहे कारण बोधीसत्व ते सम्यक संबुध्द असा सिध्दार्थ गौतम यांचा ८० वर्षाचा कालखंड होय.जन्म,ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण अशा तिन अवस्था सिध्दार्थ गौतमाच्या होत.संसारातील अद्वितीय महापूरुष एकमेव म्हणून सिध्दार्थ आहेत.जगात कुणाच्याही जीवनात जन्म ज्ञानप्राप्ती आणी महापरिनिर्वाण ( मृत्यु )हे एकाच पोर्णिमेस प्राप्त झाले नाही.हजारो नव्हे तर लाखो वैशाख

*वैशाख पोर्णिमा ( बुध्द जयंती ) सर्व बौध्दांनी साजरी केली पाहिजे* Read More »

बुध्द धम्माबद्दल प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात..

हिंदूधर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही. जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत:अन्य प्रवाहांचे आहे.आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार आपण साजरे करतो, त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतून आलेले आहेत. अनेक अर्थपूर्ण प्रतिकं ही याच संस्कृतीने समाजमनात रुजविलेली आहेत. खरेतर बौद्ध धर्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानवधर्म

बुध्द धम्माबद्दल प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात.. Read More »

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?