सन्मानीय भ़िमशाहीर प्रभाकर पोखरीकर यांनी तथागत भगवान बुद्ध , डॉ. बाबसाहेब आंबेडकर , छत्रपति शिवाजी महाराज , श़़ाहू महाराज , महात्मा फुले , सावित्रीबाई फुले , माता रमाई , माता भिमाई या महापुरुषांच्या जिवनावर असंख्य गाणी लिहीली , गायली व आपल्या संगीतात लोकप्रिय गायकांकडून गाऊन घेतली.
गेली ४५ वर्षे सातत्याने आंबेडकरी चळवळीत कवनाद्वारे , संगीताद्वारे प्रबोधनाचे काम करून आंबेडकरी चळवळीस महान योगदान दिले आहे.
जीवाला जीवाचं दान,
छाती ठोक हे सांगू जगाला,
हे पाणी आणिले मी,
श्रम माझे बाळांनो आठवूनी,
वाट किती मी पाहू,
तुझ्या विना रमा,
भिमाई याद तुझी,
मातीचं सोने झाले,
भीमा तुझ्यामुळे
घटनेचे शिल्पकार धन्य ते भीमराव आंबेडकर
भारताची राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी महत्वाची कामगिरी केली, त्याबद्दल त्यांना सन्माननीय पदवी देऊन त्यांचा सत्कार करण्याची योजना…
*माझे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या जीवनात मला काही विसंगती आढळल्या. ते कबीरपंथी होते. त्यामुळे त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता**आम्हा मुलांना…
1)दररोज दिवसातुन दोनवेळ (सकाळ-सायंकाळ) घरी तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून त्रिवार पंचाग प्रणाम…
एल्गार परीषद- भीमा कोरेगाव खटला हे एक षड्यंत्र आहे याचा ढळढळीत पुरावा.. Washingtonpost या वृत्तपत्राने नुकत्याच दिलेल्या बातमीनुसार, एल्गार परिषद-भीमा…
*योजनेचा उद्देश* : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालन संदर्भातील विविध योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागात दुध…