क्रांतीसुर्य ज्योतीबांनी सुरु केलेली सत्यशोधक चळवळ !!

२४ सप्टेंबर १८७३ रोजी क्रांतिबा फुले यांनी सामाजिक समता व समताप्रधान समाजनिर्मितीसाठी १४० वर्षापूर्वी पुणे येथे ”सत्यशोधक समाजाची” स्थापना केली होती. क्रांतिबा फुले यांनी सत्यशोधक विवाहपध्दती या नावाची एक अभिनव सामाजिक व धार्मिक क्षेत्रात मूलभूत परिवर्तन करणारी क्रांतिकारी पध्दत अमलात आणली. स्वत: जोतिरावांनी ब्राह्मणांच्या गैरहजेरीत सत्यशोधक विवाहपध्दतीने लग्ने लावली. सत्यशोधक समाजाच्या वतीने शूद्रातिशूद्रांच्या मुलांना शैक्षणिक […]

क्रांतीसुर्य ज्योतीबांनी सुरु केलेली सत्यशोधक चळवळ !! Read More »

डॉ आंबेडकरां बद्दल च्या १४ गोष्टी ज्या प्रत्येक भारतीयाला माहीत हव्यात..

१) कॅम्ब्रिज विद्यापीठ नुसार जगातील सर्वात हुशार १० व्यक्तींमध्ये बाबासाहेब क्रमांक १ वर आहेत. २) नोबेल पारितोषिक विजेते प्राध्यापक अमर्त्य सेन यांनी जाहीरपणे म्हंटल होतं कि डॉ आंबेडकर हे माझे अर्थशास्त्रातले वडील आहेत. ३) स्त्रियांना समाजात समान संधी मिळावी, मुलगा आणि मुलगी यांना समान हक्क मिळावेत म्हणून डॉ आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला तत्कालीन प्रधान

डॉ आंबेडकरां बद्दल च्या १४ गोष्टी ज्या प्रत्येक भारतीयाला माहीत हव्यात.. Read More »

समाज कल्याण आयुक्तांनी पुढाकार घेत आदिनाथ ची शिष्यवृत्ती केली मंजूर.

आदिनाथ घाडगे, हा विद्यार्थी परदेशी शिष्यवृत्ती अंतर्गत सध्या University of Aberdeen येथे Artificial Intelligence विषयात PhD करत आहे. ऑक्टोबर महिन्यात अभ्यासक्रम मुदतवाढीकरिता त्याने समाज कल्याण कडे अर्ज केलेला आहे. मुदतवाढीच्या मंजुरीकरिता तो सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत होता. परंतु त्यास शासनाचे मंजुरीपत्रक मिळाले नाही.परिणामी त्याला शिष्यवृत्तीची पुढील रक्कम मिळाली नव्ह्ती. त्याचा परिणाम त्याचे अभ्यासक्रम व दैनंदिन

समाज कल्याण आयुक्तांनी पुढाकार घेत आदिनाथ ची शिष्यवृत्ती केली मंजूर. Read More »

दर रविवारी बुध्द विहारात गेल्यावर होणारे फायदे

आपली बुध्द विहारे ओस का पडली?आम्ही बौध्द असूनही धम्मकार्याबाबत एवढे उदासीन का?आम्हाला रविवारी शासकीय सुट्टी असून देखील बुध्द विहाराची वाट का दिसत नाही?रविवारी फिरायला, आराम करायला, चित्रपट पहायला, शॉपिंगला, हॉटेलिंग,मित्रासाठी, वाढदिवस,रिसेप्शन, लग्न समारंभ पार्टी आदी. साठी वेळच वेळ आहे फक्त बुध्द विहारात जाण्यासाठीच वेळ नाही असे का ? वरील चार प्रश्नाचे जर तुमच्या कडे खरच

दर रविवारी बुध्द विहारात गेल्यावर होणारे फायदे Read More »

बुद्धवाणी:पाली भाषा,धम्मलिपी

पाली भाषा ही प्राचीन लोकभाषा असून ती प्राचीन बौद्ध साहित्याची परिभाषा आहे.’पाली’चा आर्थ पालन अथवा रक्षण करणे असा होतो. भ.बुद्धांनी तत्कालीन सर्वसामान्य लोकांच्या मागधी भाषेत आपल्या धम्माचे त्वज्ञान समजाऊन सांगितले.बुद्धधम्माचे ‘त्रिपिटक’ हे ‘पाली’ भाषेत लिहिलेले आहे.त्रिपिटकात बुद्धाचे धम्मोपदेश संकलीत करून ते समजावून सांगितलेले आहेत.म्हणून ‘पाली’ ही ‘बुद्धवाणी’ आहे. प्राचीन बौद्ध साहित्यकार बुद्धघोषाने ४ शतकात “पाली”

बुद्धवाणी:पाली भाषा,धम्मलिपी Read More »

जम्बुव्दिप /नागरी संस्कृती कालीन महिण्यांचे व दिवसांचे नावे….पाली भाषेत

*बुध्द काळात इंग्लिश महीने नव्हते. पाली भाषेत महीने व वार होते.* जम्बुव्दिप /नागरी संस्कृती कालीन महिण्यांचे व दिवसांचे नावे…. *पाली* | *इंग्रजी* | *मराठी* *Pali | English| Marathi* १) फुस्स मासो- जानेवारी- पौष २) माघ मासो- फेब्रुवारी- माघ ३) फगुणो मासों – मार्च- फाग ४) चेत मासो- एप्रिल- चैत्र ५) वेसाख मासो- मे- वैशाख ६)

जम्बुव्दिप /नागरी संस्कृती कालीन महिण्यांचे व दिवसांचे नावे….पाली भाषेत Read More »

तथागत भगवान बुद्धांचे नऊ सद्गुण

भगवान बुद्धांचे अमर्यादित सद्गुण आहेत, पण त्यापैकी थोडे म्हणजे नऊ सद्गुण येथे दिले आहेत. आपण दररोज तसेच वेळोवेळी पाली भाषेमध्ये असलेल्या या नऊ गुणांचे पठण करीत असतो पण त्यांचा अर्थ समजावुन घेण्याचा प्रयत्न करीत नाही, कष्ट करीत नाही. म्हणुनच येथे मराठीमध्ये अर्थ देण्याचा प्रयत्न करीत आहे. १) अरहं अरहं म्हणजे भगवान बुद्धांनी आपल्या सर्व दुर्गुणांचे

तथागत भगवान बुद्धांचे नऊ सद्गुण Read More »

सावित्रीबाई कोण होत्या

भारतातल्या पहिल्या OBC महिला शिक्षिका ✍️✍️✍️🎓🎓🎓 सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक असे क्रांतिकारक योगदान:- • मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी शाळा चालू करणारे पहिले भारतीय फुले दाम्पत्य होय. याप्रकारे त्यांनी शिक्षणात नवे पर्व सुरु केले. • मुलींच्या शाळांच्या पहिल्या भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका. • शाळांसाठी अभ्यासक्रम नियोजन (curriculum planning) करणाऱ्या, व अभ्यासक्रम तयार करून राबविणाऱ्या पहिल्या

सावित्रीबाई कोण होत्या Read More »

स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत – सावित्रीबाई फुले

शिक्षिका, लेखिका, कवयत्री, माता, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीआईने समाजातील गोरगरीब, दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारं आयुष्य पणाला लावलं. समाजातलं स्त्रीदास्यत्व मिटविण्यासाठी स्त्रियांनी शिकून सवरुन स्वावलंबी बनावं, म्हणजे त्यांना आपल्या खर्‍या शक्तीची ओळख होऊन पुरुषप्रधान समाजाची गुलामगिरी पत्करण्याची वेळ येणार नाही असं ठाम मत त्यांनी स्त्रियांपुढे मांडलं…. सावित्रीच्या लेकी: आजची स्त्री हि शिक्षणाच्या प्रभावाने

स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत – सावित्रीबाई फुले Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवावर असलेली १२ नामांकित विद्यापीठे!

1. डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा, उत्तर प्रदेश स्थापना : 1927 Website : www.dbrau.org.in 2. तामिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ, स्थान : चेन्नई, तामिळनाडू स्थापना : 1997 Website : www.tndalu.ac.in 3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, इंग्लिश नाव : लोणेरे, महाराष्ट्र स्थापना : 1989 Website : www.dbatu.ac.in 4. डॉ. भीमराव आंबेडकर विधी विद्यापीठ, जयपूर, स्थापना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवावर असलेली १२ नामांकित विद्यापीठे! Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?