भक्त नको अनुयायी बना: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मला नाचणारी माणसं नको, तर वाचणारी हवीत! *_कारण नाचणारी माणसं क्षणीक सुखा साठी नाचतील, कोणाच्याही तालावर नाचतील ,फक्त गरजेपुरतं नाचतील आणि विसरून जातील कि, आपल्याला मूळ उद्देश पूर्ण करायचा आहे.**आणि_ वाचणारी माणसं नाचणार नाहीत, पण आपल्या वाचनाच्या जोरावर, लेखणीच्या तालावर इतरांना नाचवतील।* तथागत शत्रांनेही नव्हे आणि शास्त्रानेही नव्हे केवळ वाणीने आणि बोलण्याचे क्रांती करणारे गौतम बुद्ध […]

भक्त नको अनुयायी बना: डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »

भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..!

‘मी संपूर्ण भारत बुद्धमय करीन’ असे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते. डॉ. आंबेडकरांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी सदिच्छा प्रत्येक बाबासाहेबांचे अनुयायी नेहमी व्यक्त करीत असतात. आपले धम्म मार्गदर्शक व नेते हे स्वप्न साकार करण्यास अपयशी ठरत आहेत. त्याबद्दल आपण खेद व्यक्त करीत असतो. परंतु हे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान सर्व विद्वान

भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..! Read More »

*** दिक्षा भूमी ***

दिक्षाभूमी म्हणजे परिवर्तनाच नाव दिक्षाभूमी म्हणजे प्रबोधनाच गांव हजारो पावलांनी चालत येणारी क्रांती म्हणजे दिक्षाभूमीबुद्धाच्या डोळ्यांतून पाझरणारी शांती म्हणजे दिक्षाभूमीकोट्यावधी पाखरांच घरटं म्हणजे दिक्षाभूमीदाही दिशातून उगवणारी पहाट म्हणजे दिक्षाभूमीदिक्षाभूमी म्हणजे माणसास आलेली जागदिक्षाभूमी म्हणजे मनूस लागलेली आगदिक्षाभूमी म्हणजे न थांबणारे वादळदिक्षाभूमी म्हणजे निर्णायक परिवर्तनाची चळवळजुलमी परंपरेविरुद्ध रण म्हणजे दिक्षाभूमीमानवी प्रतिष्ठेसाठी दिलेले आव्हान म्हणजेबुद्धाने जगाला दिलेली

*** दिक्षा भूमी *** Read More »

कश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका …..

कश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका …. प्रस्तावना :- आंतरराष्ट्रीय राजकारणात “विदेश नीती” महत्वपूर्ण असते, कोणत्या देशासोबत कसे संबंध असले पाहिजेत हे विदेश निती ठरवते. 1945 ला दुसरे महायुद्ध संपले आणि वेगवेगळे देश दोन गटांमध्ये विभागले गेले, एक गट अमेरिकेचा आणि दुसरा गट रशियाचा , 1947 ला इंग्रज निघून गेले आणि भारताची सत्ता

कश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका ….. Read More »

बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी..

बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी….. 1) महाडच्या चवदार तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जावून शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यानी “जय शिवरायच्या” घोषणा दिल्या.बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्यागृहाची सुरुवातशिवरायांचे दर्शन घेवून केली. 2) बेळगाव येथे शिवरायांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहूनेम्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी.. Read More »

मंगल परिणय: हळदिचा कार्यक्रम आणि धम्माचा अवमान !

– चंद्रहास तांबे, खारघर, नवी मुंबई (मो. ९८६९८६९७९२,   ९९२०८६९७९२)   भाग-१   माणसाच्या जिवनात येणा-या अनेक पवित्र घटनांपैकी मंगल परीणय अर्थात लग्न विवाह सोहळा हा एक अतिशय पवित्र असा कार्यक्रम होय.  या कार्यक्रमाची शुद्धता, पवित्रता आणि मंगलमय वातावरणाची निर्मिती राखण्यासाठी श्रद्धासंपन्न सुजन बौद्ध बांधवांनी काही खालील गोष्टींचा गांभिर्याने विचार करणे आवश्यक आहे.   लग्न सोहळ्याच्या

मंगल परिणय: हळदिचा कार्यक्रम आणि धम्माचा अवमान ! Read More »

धर्मांतराने दलितांना काय दिले? – मा. लक्ष्मण माने

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा मंत्र मनोमनी बौद्ध (महार) या समाजाने स्वीकारला. आतून-बाहेरून घुसळण चालूच होती. या समाजाने शिक्षणाचा ध्यास घेतला. हमाली करीन, मजुरी करीन, वाट्टेल ते करीन; पोरगं शिकवीन, त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर करीन हा ध्यास त्या सर्व समाजाने घेतला. सर्वांचीच मुलं डॉक्टर, इंजिनीअर झाली असं नाही. पण सर्वांनी प्राथमिक शिक्षण घेण्याचा निर्धार

धर्मांतराने दलितांना काय दिले? – मा. लक्ष्मण माने Read More »

भारतातील लोकशाही…!

१९५३ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बीबीसीला जी मुलाखत दिली आणि त्यात भारतातील लोकशाहीवर जे भाष्य केले त्यावरून भारतात लोकशाही यशस्वी होणार नाही असं बाबासाहेब म्हणाले होते अश्या प्रकारची चर्चा सध्या छेडण्यात आली आहे. याच विषयाला अनुसरून झालेल्या एका चर्चा सत्रात सुधींद्र कुलकर्णी या संघिष्ट आरक्षणविरोधी गांधीवाद्याने बाबासाहेबांची भविष्यवाणी फेल झाली असं विधान केलं. याच चर्चासत्रात

भारतातील लोकशाही…! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील भाषण

☸🇮🇳 *भारताचे संविधान* 📓📖✒ 👉महोदय, माझे मित्र डाॅ.जयकर यांना कोणत्याही प्रकारे न दुखविता मी असे म्हणू इच्छितो की डाॅ.जयकरांनी या विषयावर निर्णय स्थगित करावा. या प्रस्तावाचे समर्थन करताना त्यांनी आपली बाजू कायद्याच्या आधारावर वैधानिक पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जे तर्क प्रस्तुत केला त्याचा आधार तुम्हांला असे करावयाचा अधिकार आहे काय? असा होता. त्यांनी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील भाषण Read More »

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे सत्य, तथ्य व भ्रम…

कोपर्डीतील अमानुष घटनेनंतर मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघत आहेत. या मोर्च्यांमुळे सत्ताधारीही हादरले आहेत. प्रचंड रोष रस्त्यावर व्यक्त होत आहे. या खदखदत असलेल्या संतापाला काडी कुणी लावली व त्याचा वणवा कसा झाला? हा प्रश्न सर्वांना अचंंबित करत आहे. मराठा समाजाच्या लाखोंच्या मोर्च्यांमुळे आंबेडकरी जनता वगळता हाराष्टातील अ‍ॅट्रॉसिटीच्या लाभार्थी इतर जातींनी तोंंडात बोळा घालून घेतला आहे.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे सत्य, तथ्य व भ्रम… Read More »

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?