Samta sainik dal Bhandara
सामाज जागृती व बाबासाहेबांच्या चळवळी Mob. +91 94206 19447
Samta sainik dal Bhandara Read More »
सामाज जागृती व बाबासाहेबांच्या चळवळी Mob. +91 94206 19447
Samta sainik dal Bhandara Read More »
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना – महाराष्ट्र शासन 12 जानेवारी, 1996 अन्वये विजाभज विद्यार्थीनीं करिता व शासन निर्णय दिनांक 29 ऑक्टोबर, 1996 पासून भटक्या विमुक्त जाती प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सुध्दा लागू करण्यांत आली आहे. सदरहू प्रवर्गाच्या विद्यार्थींनींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते. * ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव भटक्या विमुक्त जाती
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना – महाराष्ट्र शासन Read More »
रमाबाई (रमाई) आंबेडकर यांचे जीवन चरित्र – नाव -रमाई (रमाबाई), रमा (बाबासाहेब रमाबाईंना प्रेमाणे ‘रामू’ म्हणत) जन्म -७ फेब्रुवारी १८९८ जन्मस्थान – वंणदगाव मृत्यू -२७ मे, १९३५ (वय ३५) राजगृह, दादर, मुंबई वडिल – भिकू धुत्रे (वलंगकर) आई – रुक्मिणी भिकू धुत्रे (वलंगकर) पती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर अपत्ये – यशवंत आंबेडकर रमाबाई यांचे सुरवाती
रमाबाई – रमाई आंबेडकर यांचे जीवन चरित्र Read More »
” मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते ; पण मी हिंदू म्हणून मरणार नाही , ते मात्र माझ्या हातात आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला मुक्कामी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. व ३१ मे १९३६ रोजी धर्मांतराविषयी अस्पृश्य समाजाचे मनोगत जाणून घेण्यासाठी सभा भरविली व याच
मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही – डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »
गेल्या कित्येक वर्षा पासुन आपल्या उद्धारकर्त्या बापाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यास देशभरातील अनेक भीमसैनिक चैत्यभूमीवर येत असतात. त्याच प्रमाणे याही वर्षी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवर महाराष्ट्रातून तसेच देशभरातून गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे. रक्ताचा एक थेंबही ही न सांडू देता अशी क्रांती करून बाबासाहेबांनी तुम्हा आम्हा सर्वाना हे वैभव प्राप्त करून
महामानवाला अभिवादन करण्या चैत्यभूमीवर उसळला लाखोंचा जनसागर! Read More »
देशातील जातीय भेदभाव कमी करुन सर्व धर्मात समानता व्हावी. या दृष्टीकोनातून केंद्र शासनाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना सन 2014-15 पासून सुरु करण्यात आली. आंतर जातीय विवाह केलेल्या दांम्पत्यासह या योजनेतर्गत 2 लाख 50 हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंतर जातीय विवाहित दांम्पत्यापैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीचा असणे
आंतर जातीय विवाह केलेल्या दांम्पत्यास 2 लाख 50 हजार रुपये इतके अर्थसहाय्य! Read More »
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित बनलेली वेबसाईट ही अनेक वर्षांपासून त्यांच्या विषयीच्या माहितीचे संकलनाचे कार्य करीत आहे. आता पर्यंत बाबासाहेबांविषयी खुप दुर्मिळ अशी माहिती प्रकाशित करून अनेका पर्यंत पाहोंचविण्याचे खुप सुरेख असे कार्य आमची टीम करीत आहे. डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या दुर्मिळ फोटोज चा संग्रह ह्या लिंक वर उपलब्ध करून दिलेला आहे. बाबासाहेबांच्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ओरिजिनल फोटोज चा संग्रह ! Read More »
गेली अनेक वर्षे अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा अखंडपणे सुरु आहे.एकच नेता, विशाल मिरवणूक, प्रचंड प्रतिसाद,ओसंडून वाहणारा उत्साह, आखाडे, लेझीम पथके, आकर्षक देखावे,विविध झाक्या, हजारोचा स्वंयशिस्त समूह, कमालीचे आज्ञाधारी कार्यकर्ते, वर्षागणीक वाढत जाणारी गर्दी, भारतीय बौद्ध महासभेचे शिस्तबद्ध आयोजन, आणि महाराष्ट्राला राजकीय सामाजिक दिशा देणारी जाहीर सभा असा दरवर्षीचा शिरस्ता…पूर्वीचा भारिप बहुजन महासंघ (आताचा
अकोल्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा इतिहास. Read More »
धम्मचक्र प्रवर्तन दिनी रेल्वे नागपुरात एकेरी विशेष गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेने या गाड्या मुंबई ते नागपूर, नागपूर ते पुणे आणि अजनी ते मुंबई विशेष शुल्कात चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-नागपूर वन-वे स्पेशल: ट्रेन क्रमांक ०१०७५ वन-वे सुपरफास्ट स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी
धम्म चक्र प्रवर्तन दीना निमित्य रेल्वेच्या विशेष गाड्या Read More »
मुंबईच्या फेमस स्टुडिओमध्ये रविवार दिनांक 31 जानेवारी 1954 रोजी आचार्य अत्रे यांच्या *’महात्मा फुले’* या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त समारंभ मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात आला. समारंभाचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारले होते आणि कर्मवीर भाऊराव पाटील आशीर्वाद देण्यासाठी आचार्य अत्रे यांच्या निमंत्रणावरून उपस्थित झाले होते. श्री. प्र. के. अत्रे उपस्थित पाहुण्यांचे आभार मानताना म्हणाले, “महात्मा
ज्या देशाला नीतिमत्ता नाही त्या देशाचे भवितव्य खडतर आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »