अण्णा भाऊ साठे यांचे २० प्रेरणादायी सुविचार

नैराश्य हे धारदार तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते, धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते. जनतेकडे पाठ फिरवणाऱ्याकडे साहित्यही पाठ फिरवीत असते. जगातील सर्वश्रेष्ठ कलाकारांनी वाङमय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे आणि तो डोळा सदैव पुढे आणि जनतेबरोबर असणे जरुरी आहे. आम्हाला गंगेसारखे निर्मळ साहित्य हवे आहे. आम्हाला मांगल्ये हवे आहे. आम्हाला मराठी साहित्याच्या […]

अण्णा भाऊ साठे यांचे २० प्रेरणादायी सुविचार Read More »

बौद्ध विद्यार्थ्यांना बौद्ध म्हणून शाळेत नोंद करण्याच्या अडचणी दूर व्हाव्यात – अनिल वैद्य

अधूनमधून पालक मला फोन करतात की,शाळेत मुलाचा धर्म बौद्ध नोंद करायची आहे .पण अडचणी येत आहेत .काही शाळेवाले बौद्ध लिहत नाहीत इत्यादी तक्रार येत असते म्हणून ही पोस्ट लिहून जाहीर मागणी करीत आहे. बौद्ध विद्यार्थ्यांना शाळेत नाव दाखल करताना किंवा नंतर धर्म व जातीच्या रकान्यात शाळेवाले आजही सांगतात की धर्म हिंदू लिहा व जात महार लिहा

बौद्ध विद्यार्थ्यांना बौद्ध म्हणून शाळेत नोंद करण्याच्या अडचणी दूर व्हाव्यात – अनिल वैद्य Read More »

शक्ती कायदा गुण – दोष – माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांचा लेख

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या अत्याचारावर प्रतिबंध घालण्यासाठी शक्ती कायदा मंजूर केला आहे. शक्ती कायदा म्हणजे महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) ॲक्ट 2020 आणि स्पेशल कोर्ट ॲड मशिनरी फॉर इंप्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ 2020 महिला अत्याचार खटल्याचा जलदगतीने निर्णय लागावा हा मुख्य हेतू दिसतो.यात प्रामुख्याने पुढील तरतुदीचा समावेश आहे. गुन्हा नोंदवल्याच्या 30 दिवसांच्या आत

शक्ती कायदा गुण – दोष – माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांचा लेख Read More »

गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती का काढली म्हणून नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथे वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांची जातीयवादी लोकांकडून सामूहिक हत्या।।

गावात आंबेडकर जयंती काढली, म्हणून जातीयवादी लोकांना ते पटलं नाही त्याच विषयावरून त्यांनी अक्षय ला संपवून टाकलं. याबद्दल सविस्तर माहिती, मृतक अक्षय भालेरावच्या भावाचा जवाब! मी समक्ष पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे हजर राहून विचारल्या वरून जबाब देतो की, मी परिवारासह वरील ठिकाणी राहत आहे.मी माझा मयत झालेला भाऊ अक्षय तसेच अन्य भाऊ गौतम आणि

गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती का काढली म्हणून नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथे वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांची जातीयवादी लोकांकडून सामूहिक हत्या।। Read More »

महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे सामाजिक योगदान

महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे सामाजिक योगदान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर याचं प्रारंभिक जीवन आणि शिक्षण कुशल शूरवीर मराठा प्रांताच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 ला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात जामखेड नजीकच्या चौंडी गावी झाला. अहिल्याबाई या चौंडी गावचे पाटील माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांची लाडकी कन्या! अहिल्याबाईंचे वडील पुढारलेल्या विचारधारेला मानणारे होते त्यांच्या

महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे सामाजिक योगदान Read More »

Adv. Zulifkar Malik – The story of an outstanding social activist who fought for education, unemployment, protection of orphans and injustice to the poor in Jammu and Kashmir.

Adv. Zulifkar Malik – The story of an outstanding social activist who fought for education, unemployment, protection of orphans and injustice to the poor in Jammu and Kashmir. JAY BHIM JAY BHARAT , Welcome to www.brambedkar.in India’s most visited website. So today our topic is going to be a little different. Today we are going

Adv. Zulifkar Malik – The story of an outstanding social activist who fought for education, unemployment, protection of orphans and injustice to the poor in Jammu and Kashmir. Read More »

बुद्ध पौर्णिमा – वैशाख पौर्णिमा उत्सव 5 मे 2023🙏

बुद्ध पौर्णिमा, ज्याला वेसाक देखील म्हणतात, हा जगभरातील बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी सर्वात महत्वाचा सण आहे. हा शुभ दिवस बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म, ज्ञान आणि मृत्यू दर्शवितो. आणि हा दिवस बौद्ध संप्रदाय मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हा सण वैशाखाच्या हिंदू महिन्याच्या पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी (पौर्णिमा) येतो, जो ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये एप्रिल-मेशी संबंधित आहे. 2023

बुद्ध पौर्णिमा – वैशाख पौर्णिमा उत्सव 5 मे 2023🙏 Read More »

कोण होते महात्मा बसवेश्वर ? महात्मा बसवेश्वर जयंती 2023

श्री बसव (ज्याला बसवेश्वर किंवा बसवण्णा असेही म्हणतात) हे भारतातील लिंगायत धार्मिक पंथाचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. त्यांनी सामाजिक परिवर्तन घडवून आणले, ज्याला अनेकदा “क्रांती” म्हणून संबोधले जाते ज्यामध्ये त्यांनी खालच्या जातीतील लोकांना देव किंवा शिव यांच्या उच्च विचारसरणीत बदलले. ते स्वभावाने-गूढवादी, आवडीने- आदर्शवादी, व्यवसायाने- राजकारणी, चवीने-अक्षरांचा माणूस, सहानुभूतीने- मानवतावादी आणि दृढनिश्चयाने समाजसुधारक असे त्यांना

कोण होते महात्मा बसवेश्वर ? महात्मा बसवेश्वर जयंती 2023 Read More »

ईव्हीएम द्वारे लोकशाहीची हत्या!

ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडणुका घेऊन संविधानातील जे मूल्य आहेत जे लोकशाहीचे तत्त्व आहेत त्यास खूप मोठा आघात पोहंचविण्याचे कार्य सध्या होत आहे. या ईव्हीएम रुपी मशीनचा वापर करून अनेक लोकांच्या भावना सोबत खेळण्याचा प्रयत्न सध्याचे शासन करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सामान्य जनतेला दिन दलितांना आपला राजा निवडण्याचा निवडण्याचा हक्क  दिला आहे

ईव्हीएम द्वारे लोकशाहीची हत्या! Read More »

महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह 20 मार्च

अस्पृश्यतेची प्रथा भारतीय राज्यघटनेने कलम १७ आणि नागरी हक्क संरक्षण कायदा, १९५५ अन्वये बेकायदेशीर ठरवली आहे. पण कायदे हे कधीच सामाजिक आजारांवर रामबाण उपाय नसतात आणि त्यामुळे ही प्रथा आजही विविध स्वरूपात सुरू आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये, इंडियन एक्सप्रेसने बातमी दिली की गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील हाजीपूर नावाच्या गावात दलित मुलांसाठी आणि सवर्ण हिंदू मुलांसाठी स्वतंत्र

महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह 20 मार्च Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?