लातूर: अभिनेत्री कविता मोरवणकर लावणार साहित्य संमेलनात हजेरी!

  स्मृतिशेष सीताराम धसवाडीकर यांच्या स्मरणार्थ, दि.16 व 17 एप्रिल 2022 रोजी, लातूरच्या दयानंद सांस्कृतिक सांभागृहात, आयोजित केलेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनात उदघाटक मा. आनंदराज आंबेडकर, संमेलनाध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रमुख पाहुणे डॉ.जनार्दन वाघमारे आदींच्या सोबतच, उदघाटन सोहळ्यात, प्रसिद्ध अभिनेत्री तथा ख्यातनाम नाटककार व कवयित्री, कविता मोरवणकर (मुंबई) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. त्याबरोबरच त्या निमंत्रितांच्या […]

लातूर: अभिनेत्री कविता मोरवणकर लावणार साहित्य संमेलनात हजेरी! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी इतर नेत्यांचे मत!

मी जेव्हा डॉ. आंबेडकरांना भेटण्यासाठी त्यांच्या राजगृहात गेलो, तेव्हा मी एका भल्या मोठ्या ग्रंथालयात आलो की काय! असा भाव तेव्हा मला झाला. त्यांच्यासारख्या विद्यासंपन्न पुरूष जगात दुसरा असू शकत नाही. “” – प्रल्हाद केशव अत्रे डॉ. आंबेडकर म्हणजे शतकाशतकातून कधीतरी काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न होते. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असे म्हणतात. मी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी इतर नेत्यांचे मत! Read More »

नामदेव ढसाळ यांच्या कविता

महाकवी नामदेव ढसाळ  यांच्या कविता महाकवी नामदेव ढसाळ यांची समाजस्थिती विषद करणारी एक कविता… ‘ तहाची कविता ‘ व्हा, रे ..आता शहाणे शोधू नका ‘ बहाणे.. आपलीच ‘ लोक ‘हरली आपल्यातल्या ‘ तहा ‘ ने…! आपल्याच ‘ बहाद्दराने केलिया ‘आपली ‘ दैना आपल्या ‘लोकांविरोधी आपलीच ‘ भिम सैना….! आपल्यातूनी’ पळाला शत्रूस ..तो ‘ मिळाला.. देई

नामदेव ढसाळ यांच्या कविता Read More »

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तकांची नावे

Annihilation of Caste– जातिव्यवस्थेवर कठोर टीका करणारे, त्यांच्या सर्वात प्रभावी लिखाणांपैकी एक. The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution– भारताच्या चलन व्यवस्थेचा इतिहास व उपाय. The Buddha and His Dhamma– बुद्धांच्या जीवनावर आणि धम्मावर आधारित त्यांचे अंतिम व अत्यंत महत्त्वाचे पुस्तक. Who Were the Shudras?– शूद्रांची उत्पत्ती, स्थान आणि इतिहास याचे विश्लेषण.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तकांची नावे Read More »

पालकमंत्री ना. अमित देशमुख साहेब यांच्याकडून जिल्ह्यात नागरी सुवीधांसाठी ४६ कोटीचा निधी मंजूर

पालकमंत्री ना. अमित देशमुख साहेब यांच्याकडून #अण्णा_भाऊ_साठे नागरी दलीत सुधार योजनेतुन जिल्ह्यात नागरी सुवीधांसाठी ४६ कोटीचा निधी मंजूर योजनेतील कामे नियमानुसार व निकषानुसारच पूर्ण करावीत कामाचा दर्जा न राखल्यास संबंधितावर कठोर कार्यवाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसुचित जाती व नवबौध्द वस्तीसुधार योजनेअंतर्गत राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख साहेब यांनी

पालकमंत्री ना. अमित देशमुख साहेब यांच्याकडून जिल्ह्यात नागरी सुवीधांसाठी ४६ कोटीचा निधी मंजूर Read More »

बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक गेण्बा महार

आजकालचे नेते पाळण्यातून बाहेर नाही पडले तर त्यांना झेड प्लस सेक्युरीटी लागते.तमाम मनुवादी विचारसरणीला त्यावेळी नजरेत नजर टाकुन थेट भिडत असलेल्या रामजी सुभेदाराच्या छाव्याला कधीच भाड्याने आणलेल्या अंगरक्षकांची गरज लागली नाही. कारण त्यांच्या सोबत होती जीवाला जीव देणारी अशी मानसं, जी प्रसंगी वाघाचाही जबडा फाडतील, मग मनुवाद्यांची काय बिशाद ? आज अशाच एका दुर्लक्षित राहिलेल्या

बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक गेण्बा महार Read More »

दलितपँथर स्थापनेच्या काही कारणांपैकी एक ठळक कारण म्हणजे जिवंतपणी गवईबंधूंचे डोळे काढलेली घटना..!

२६सप्टेंबर१९७४ “त्यांनी चार डोळे फोडून काढले तेंव्हा..”धाकली , अकोला येथील मन सुन करणारी घटना सोळा सतरा वर्षाची, नेमकीच वयात आलेली , परिस्थितीने कंगाल पण रुपानं जणू मालामाल अशी ती त्याच्या नजरेत भरली! धनदांडग्या जमीनदाराचा तो मस्तवाल मुलगा अन ती मात्र गरीब बापाच्या संसाराला हातभार लागावा म्हणून हाती खुरपं घेऊन त्याच्या शेतात रोजंदारी करणारी बौद्ध कुटुंबातील

दलितपँथर स्थापनेच्या काही कारणांपैकी एक ठळक कारण म्हणजे जिवंतपणी गवईबंधूंचे डोळे काढलेली घटना..! Read More »

मला बौद्ध धम्म का प्रिय आहे? – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

देण्यात आलेल्या अल्पवेळात मला दोन प्रश्नांचा शोध घ्यावयाचा आहे: एक म्हणजे, मला बौद्ध धम्म का प्रिय आहे आणि दुसरा म्हणजे वर्तमान परिस्थितीत तो जगासाठी कसा उपयुवत आहे.इतर सर्व धर्म ईश्वर, आत्मा, मृत्यूनंतरची अवस्था अशा गोष्टींचा शोध घेतात. बौद्ध धम्मात मात्र ज्या तीन तत्त्वांचा एकत्रितपणे विचार केला आहे तसा इतर धर्मामध्ये दिसून येत नाही. हा धम्म

मला बौद्ध धम्म का प्रिय आहे? – डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सव – प्रा. हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७४ वर्षांपुर्वी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. [ १३ सप्टेंबर १९४५] हे संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष. या संस्थेने आजवर अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले. अनेक मान्यवरांना संस्थेकडून खूप काही मिळाले. विशेषत: औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयातून दलित [आंबेडकरी] साहित्याचे शिल्पकार म्हणता येतील अशा दिग्गजांची जडणघडण झाली. संस्थेच्या नव्या शाखा निघाल्या. संस्थेचे आकारमान वाढले. विद्यार्थी

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सव – प्रा. हरी नरके Read More »

बुध्द धम्माबद्दल प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात..

हिंदूधर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही. जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत:अन्य प्रवाहांचे आहे.आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार आपण साजरे करतो, त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतून आलेले आहेत. अनेक अर्थपूर्ण प्रतिकं ही याच संस्कृतीने समाजमनात रुजविलेली आहेत. खरेतर बौद्ध धर्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानवधर्म

बुध्द धम्माबद्दल प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात.. Read More »

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?