लोकशाही

ईव्हीएम द्वारे लोकशाहीची हत्या!

ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडणुका घेऊन संविधानातील जे मूल्य आहेत जे लोकशाहीचे तत्त्व आहेत त्यास खूप मोठा आघात पोहंचविण्याचे कार्य सध्या होत आहे. या ईव्हीएम रुपी मशीनचा वापर करून अनेक लोकांच्या भावना सोबत खेळण्याचा प्रयत्न सध्याचे शासन करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सामान्य जनतेला दिन दलितांना आपला राजा निवडण्याचा निवडण्याचा हक्क  दिला आहे […]

ईव्हीएम द्वारे लोकशाहीची हत्या! Read More »

२६ जानेवारी: देशाला संविधान बहाल केलेल्या दिनी सत्यनारायणाची पुजा का ?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांचे राज्य संपुष्टात येऊन आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यानंतर देशातील थोर नेत्यांनी भारताचा एकसंघ असा कायदा किंवा संविधान निर्माण करण्याच्या कार्याला सुरुवात केली.  संविधान निर्मितीचे महान कार्य करण्यासाठी घटना समिती निर्माण करण्यात आली. त्यामधील काही सदस्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे आणि काही अप्ररिहार्य कारणामुळे संविधान निर्मितीचे मोलाचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवस रात्र एक

२६ जानेवारी: देशाला संविधान बहाल केलेल्या दिनी सत्यनारायणाची पुजा का ? Read More »

भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..!

‘मी संपूर्ण भारत बुद्धमय करीन’ असे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते. डॉ. आंबेडकरांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी सदिच्छा प्रत्येक बाबासाहेबांचे अनुयायी नेहमी व्यक्त करीत असतात. आपले धम्म मार्गदर्शक व नेते हे स्वप्न साकार करण्यास अपयशी ठरत आहेत. त्याबद्दल आपण खेद व्यक्त करीत असतो. परंतु हे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान सर्व विद्वान

भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..! Read More »

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?