आंबेडकरी चळवळ

चवदार तळे: जिथे समतेची क्रांती घडली

अस्पृश्यतेची प्रथा भारतीय राज्यघटनेने कलम १७ आणि नागरी हक्क संरक्षण कायदा, १९५५ अन्वये बेकायदेशीर ठरवली आहे. पण कायदे हे कधीच सामाजिक आजारांवर रामबाण उपाय नसतात आणि त्यामुळे ही प्रथा आजही विविध स्वरूपात सुरू आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये, इंडियन एक्सप्रेसने बातमी दिली की गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील हाजीपूर नावाच्या गावात दलित मुलांसाठी आणि सवर्ण हिंदू मुलांसाठी स्वतंत्र […]

चवदार तळे: जिथे समतेची क्रांती घडली Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जागतिक महिला दिवस

मनुस्मृतीच्या काळात स्त्रीही बंदिस्त होती. तिचा जन्म झाल्यानंतर  सांभाळ वडिलांने करायचा, लग्नानंतर नवऱ्याने आणि वृद्ध झाल्यानंतर मुलांनी संभाळ करायचा. म्हणजेच महिला ही जन्म ते मृत्यूपर्यंत पुरुषांच्या छायेखाली होती. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेल्या हिंदू कोड बिलाचा फायदा खऱ्या अर्थाने देशातील सर्व सर्वधर्मीय महिलांना झाला. त्यांचे दुबळे जीवन नष्ट करुन त्यांना पुरुषांच्या बरोबरीने सर्व हक्क मिळवून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जागतिक महिला दिवस Read More »