brambedkar

२६ जानेवारी: देशाला संविधान बहाल केलेल्या दिनी सत्यनारायणाची पुजा का ?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांचे राज्य संपुष्टात येऊन आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यानंतर देशातील थोर नेत्यांनी भारताचा एकसंघ असा कायदा किंवा संविधान निर्माण करण्याच्या कार्याला सुरुवात केली.  संविधान निर्मितीचे महान कार्य करण्यासाठी घटना समिती निर्माण करण्यात आली. त्यामधील काही सदस्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे आणि काही अप्ररिहार्य कारणामुळे संविधान निर्मितीचे मोलाचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवस रात्र एक […]

२६ जानेवारी: देशाला संविधान बहाल केलेल्या दिनी सत्यनारायणाची पुजा का ? Read More »

लातूर: अभिनेत्री कविता मोरवणकर लावणार साहित्य संमेलनात हजेरी!

  स्मृतिशेष सीताराम धसवाडीकर यांच्या स्मरणार्थ, दि.16 व 17 एप्रिल 2022 रोजी, लातूरच्या दयानंद सांस्कृतिक सांभागृहात, आयोजित केलेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनात उदघाटक मा. आनंदराज आंबेडकर, संमेलनाध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रमुख पाहुणे डॉ.जनार्दन वाघमारे आदींच्या सोबतच, उदघाटन सोहळ्यात, प्रसिद्ध अभिनेत्री तथा ख्यातनाम नाटककार व कवयित्री, कविता मोरवणकर (मुंबई) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. त्याबरोबरच त्या निमंत्रितांच्या

लातूर: अभिनेत्री कविता मोरवणकर लावणार साहित्य संमेलनात हजेरी! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी इतर नेत्यांचे मत!

मी जेव्हा डॉ. आंबेडकरांना भेटण्यासाठी त्यांच्या राजगृहात गेलो, तेव्हा मी एका भल्या मोठ्या ग्रंथालयात आलो की काय! असा भाव तेव्हा मला झाला. त्यांच्यासारख्या विद्यासंपन्न पुरूष जगात दुसरा असू शकत नाही. “” – प्रल्हाद केशव अत्रे डॉ. आंबेडकर म्हणजे शतकाशतकातून कधीतरी काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न होते. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असे म्हणतात. मी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी इतर नेत्यांचे मत! Read More »

बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक गेण्बा महार

आजकालचे नेते पाळण्यातून बाहेर नाही पडले तर त्यांना झेड प्लस सेक्युरीटी लागते.तमाम मनुवादी विचारसरणीला त्यावेळी नजरेत नजर टाकुन थेट भिडत असलेल्या रामजी सुभेदाराच्या छाव्याला कधीच भाड्याने आणलेल्या अंगरक्षकांची गरज लागली नाही. कारण त्यांच्या सोबत होती जीवाला जीव देणारी अशी मानसं, जी प्रसंगी वाघाचाही जबडा फाडतील, मग मनुवाद्यांची काय बिशाद ? आज अशाच एका दुर्लक्षित राहिलेल्या

बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक गेण्बा महार Read More »

दलितपँथर स्थापनेच्या काही कारणांपैकी एक ठळक कारण म्हणजे जिवंतपणी गवईबंधूंचे डोळे काढलेली घटना..!

२६सप्टेंबर१९७४ “त्यांनी चार डोळे फोडून काढले तेंव्हा..”धाकली , अकोला येथील मन सुन करणारी घटना सोळा सतरा वर्षाची, नेमकीच वयात आलेली , परिस्थितीने कंगाल पण रुपानं जणू मालामाल अशी ती त्याच्या नजरेत भरली! धनदांडग्या जमीनदाराचा तो मस्तवाल मुलगा अन ती मात्र गरीब बापाच्या संसाराला हातभार लागावा म्हणून हाती खुरपं घेऊन त्याच्या शेतात रोजंदारी करणारी बौद्ध कुटुंबातील

दलितपँथर स्थापनेच्या काही कारणांपैकी एक ठळक कारण म्हणजे जिवंतपणी गवईबंधूंचे डोळे काढलेली घटना..! Read More »

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?