मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहाची जिल्हा निहाय यादी

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कोठेही शिक्षण घेता यावं ह्यासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात / तालुक्यात शासकीय वसती गृहाची (Government Hostels) निर्मिती केली आहे. त्याची जिल्हा निहाय यादी खालील प्रमाणे – Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandra Buldhana Chandrapur Dhule Gadchiroli Gondiya Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur Mumbai Nagpur […]

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहाची जिल्हा निहाय यादी Read More »

अनुसूचित जाती – Sc मुलांची शासकीय निवासी शाळा, गायकरवाडी,कर्जत, अहमदनगर.

शासकीय मुलांचे वसतिगृह, कसबा बावडा, कोल्हापूर संत एकनाथ मुलांचे शासकीय वस्तीगृह चेंबुर – मुंबई अनुसूचित जाती – Sc मुलांची शासकीय निवासी शाळा, गायकरवाडी,कर्जत, अहमदनगर. Mob. 090967 84499 आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह श्रीरामपूर

अनुसूचित जाती – Sc मुलांची शासकीय निवासी शाळा, गायकरवाडी,कर्जत, अहमदनगर. Read More »

UPSC पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना*

डॉ.विक्रम यांनी स्थापन केलेल्या Youth Transformation Forum व्दारे UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व मोफत मार्गदर्शन केले जाते.या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.मागील वर्षात दोन विद्यार्थी UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.या वर्षी UPSC पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉ.विक्रम यांनी स्थापन केलेल्या Youth Transformation Forum मार्फत दरमहा आर्थिक मदत शिष्यवृत्ती स्वरूपात केली जाणार आहे. ही योजना

UPSC पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना* Read More »

अनुसूचित जातीच्या मुला मुलींना परदेशात शिष्यवृत्तीसाठी अर्जाची अंतिम दिनांक २२ जून

अनुसूचित जातीच्या मुला मुलींना परदेशात शिष्यवृत्तीसाठी अर्जाची अंतिम दिनांक २२ जून Read More »

९ जुन रोजी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी, गायक प्रतापसिंग बोदडे यांचा जलदान विधी!

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गीतकार, गायक, कवी बुध्दवासी प्रतापसिंग बोदडे यांच्या जलदान विधीचा कार्यक्रम गुरुवार दि. ९ जुन २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी महाराष्ट्रातील तमाम गायक, आंबेकरी चळवळीतील कार्यकर्ते, प्रतापसिंग दादाचे चाहते ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. माझ्या कंठात गंधार स्वर, आहे भीमराव आंबेडकर, भीमराज की बेटी मै तो.., या सारखी अनेक आंबेडकरी चळवळीतील

९ जुन रोजी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी, गायक प्रतापसिंग बोदडे यांचा जलदान विधी! Read More »

भीम शाहीर, कवी प्रतापसिंग बोडदे यांचे निधन!

शिक्षित असो अथवा माझ्या भोळ्या भाबड्या अशिक्षित भीम अनुयायापर्यंत डॉ. बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी चळवळ यांचा विचार घरोघरी पोहोचवण्याचे काम करणारे निष्ठावंत कलाकार गायक कवी भिमशाहिर अशा अनेक रूपांनी ज्यांना संबोधले जायचे असे प्रताप सिंग दादा बोदडे यांचे आज पहाटे दुःखद निधन झालेली आहे. अशा गुणी आणि महान कलाकाराला समस्त आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या तर्फे

भीम शाहीर, कवी प्रतापसिंग बोडदे यांचे निधन! Read More »

आंबेडकरी चळवळीचा सुवर्णकाळ म्हणजे दलित पँथर…

काळात दलित पँथर हा एक झंझावात होता. या प्रभावशाली झंझावाताने पालापचोळा उडवून लावला होता ! वाढत्या अन्याय अत्याचारचा बिमोड करण्यासाठी जन्मलेल्या या ज्वालाग्रही संघटनेने अम्बेडकरी समाजात नवचैतन्य निर्माण केले.संघटनेचे रूपांतर खळखलत्या अणि सलसळत्या चळवळीत झाले बेभान झालेला तरुण रस्त्यावर लढत होता ! प्रत्येक तरुण एक चळवळ होत होता. व्यवस्थेसी टक्कर घेत होता . पिडीतांना दिलासा

आंबेडकरी चळवळीचा सुवर्णकाळ म्हणजे दलित पँथर… Read More »

नांदेड: दलित पँथर सुवर्ण महोत्सवास भाई चन्द्रशेखर आजा़द यांची हजेरी

रविवार दिनांक २९ मे २०२२ रोजी दलित पँथर च्या स्थापनेला आज ५० वर्ष पूर्ण झालेमुळे, पँथरच्या झंझावाती कार्यास स्मरण करणेसाठी आयु. राहुल प्रधान यांनी नांदेड नगरी मध्ये भव्य अशा वैचारिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवामध्ये देश विदेशातून अनेक पँथर चळवळीतले कार्यकर्ते आपली हजेरी लावणार आहेत. आपले विचार मांडणार आहेत. अशा या शानदार महोत्सवासाठी भीम

नांदेड: दलित पँथर सुवर्ण महोत्सवास भाई चन्द्रशेखर आजा़द यांची हजेरी Read More »

आदर्श गाव, भागडी येथे बुध्द जयंती उत्साहात साजरी!

पुण्यातील आंबेगाव तालुका येथे बुध्द जयंतीचे आयोजन दि. १६ मे २०२२ रोजी करण्यात आले होते. बुध्द पूर्णिमेच्या दिवशी आदर्श गाव भागडी येथे संयुक्त जयंती निमित्य वातावरण हर्षोल्लासाने भरून गेले होते. तथागत गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या घोषणाने परिसर दणाणून गेला होता. गावातील पहिल्यांदाच

आदर्श गाव, भागडी येथे बुध्द जयंती उत्साहात साजरी! Read More »

*वैशाख पोर्णिमा ( बुध्द जयंती ) सर्व बौध्दांनी साजरी केली पाहिजे*

बौध्द साहित्यात व संस्कृती मध्ये वैशाख पोर्णिमेस असाधारण महत्त्व आहे कारण बोधीसत्व ते सम्यक संबुध्द असा सिध्दार्थ गौतम यांचा ८० वर्षाचा कालखंड होय.जन्म,ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण अशा तिन अवस्था सिध्दार्थ गौतमाच्या होत.संसारातील अद्वितीय महापूरुष एकमेव म्हणून सिध्दार्थ आहेत.जगात कुणाच्याही जीवनात जन्म ज्ञानप्राप्ती आणी महापरिनिर्वाण ( मृत्यु )हे एकाच पोर्णिमेस प्राप्त झाले नाही.हजारो नव्हे तर लाखो वैशाख

*वैशाख पोर्णिमा ( बुध्द जयंती ) सर्व बौध्दांनी साजरी केली पाहिजे* Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?