ईव्हीएम नावाच्या आधुनिक मनुस्मृतीने लोकशाहीला धोका!
देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर, गोवा या पाच राज्यांच्या निवडणुका समाप्त झाल्या, या पाच राज्यांमध्ये पंजाब वगळता भाजपाने उर्वरित चार राज्यांत आपली सत्ता स्थापन केली. यामागे ईव्हीएम घोटाळ्याचा मोठा रोल आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये तर जनतेने भाजपाच्या उमेदवारांना पिटाळून लावले होते. भाजपाच्या सभांना गर्दीही होत नव्हती. एवढेच कशाला उत्तर प्रदेशातील जनता, शेतकरी, बेरोजगारांचा भाजपाला […]
ईव्हीएम नावाच्या आधुनिक मनुस्मृतीने लोकशाहीला धोका! Read More »










