Uncategorized

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,

“हिंदू समाजाची सुधारणा करणे हे आमचे ध्येय नाही. हे आमचे कार्य नाही. स्वातंत्र्य मिळविणे हे आमचे ध्येय आहे. यापलीकडे आम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्तव्य नाही. धर्मांतर करुन जर आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळू शकते तर आम्ही हिंदू समाजाच्या सुधारणेचा लढा काय म्हणुन आमच्या अंगावर घ्यावा? त्या लढ्यात आमच्या सामर्थ्याची, शक्तीची व द्रव्याची आहुती काय म्हणुन द्यावी? हिन्दु […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, Read More »

सेंट्रल व्हिस्टावरील राष्ट्रचिन्ह दुरुस्तीचा सुप्रिम कोर्टाचा आदेश ! समस्त भारतीयांच्या आक्रोशाचा विजय !

भारताचे राष्ट्रचिन्ह(बोधचिन्ह)-राजमुद्रा 26 जानेवारी 1950 रोजी सारनाथ येथील अशोक स्तंभावरील स्वीकारलेले सम्राट अशोकाचे सिंह हे चिन्ह विनम्र आहे.परंतु नवीन संसदेच्या इमारतीवर लावलेले सिंह हे चिन्ह विकृत,विध्वंसक,अमानवी असलेले दिसत आहे. भारत बुद्धाची भूमी आहे!!

सेंट्रल व्हिस्टावरील राष्ट्रचिन्ह दुरुस्तीचा सुप्रिम कोर्टाचा आदेश ! समस्त भारतीयांच्या आक्रोशाचा विजय ! Read More »

बु. माणिकराव ढवळे ह्यांच्या पहिल्या पुण्यनुमोदन निमित्त प्रबुद्ध भारत वृत्तपत्राला एक लाख रुपये धम्म दान !

दि. ४ ऑगस्ट २०२२: आयु. प्रदीप ढवळे यांनी त्यांच्या वडिलांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्य प्रबुद्ध भारत वृत्तपत्राला १ लाख रुपये धम्म दान केले आहे. याप्रसंगी प्रदीप ढवळे पुढे म्हणतात – वृत्तपत्र हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा अविभाज्य भाग होता. समाजात प्रबोधन करण्यासाठी आणि त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी 1920 मध्ये आंबेडकरांनी वृत्तपत्रांमध्ये प्रवेश केला. त्यांनी 31 जानेवारी 1920

बु. माणिकराव ढवळे ह्यांच्या पहिल्या पुण्यनुमोदन निमित्त प्रबुद्ध भारत वृत्तपत्राला एक लाख रुपये धम्म दान ! Read More »

दांडेकर पुल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकचा नामकरण सोहळा!

पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजला जाणारा, #दांडेकर_पुल येथे आज दि.७ ऑगस्ट २०२२ रोजी “#भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_चौक” चा नामकरण सोहळा पार पडला. अजिंक्य भिमज्योत सेवा संघ

दांडेकर पुल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकचा नामकरण सोहळा! Read More »

मनुस्मृति दहन: महिला मुक्ति आणि मानवाधिकार मुक्तिचा संदेश !

25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे बाबासाहेबांनी “मनुस्मृति” या कलंकित पुस्तकाचे जाहीर दहन केले या पुस्तकाला धार्मिक आदेश मनुचा कायदा म्हणत या मनुच्या पिलावळीने येथील स्त्रिया आणि बहुजनांवर वर्षानुवर्षे गुलामी आणि अपमानास्पद जीवन जगण्याचे अन हे आपल्या धर्मातच आहे असा गैरसमज वाढवून हे अत्याचार सहन करण्याची मामानसिकता तयार केली होती. म्हणून हे पुस्तकच जाळून बाबासाहेबांनी

मनुस्मृति दहन: महिला मुक्ति आणि मानवाधिकार मुक्तिचा संदेश ! Read More »

*दलित पँथरची क्रांतीची धगधगती मशाल पुन्हा तरुणांच्या हाती देऊया -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

*दलित पँथर च्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात दलित पँथर पुनर्जीवित करण्याचा निर्धार* मुंबई दि9. – दलित पँथर या क्रांतिकारी संघटने च्या क्रांतीची धगधगती मशाल पुन्हा तरुणांच्या हाती देणे आवश्यक आहे.निवडणुकांच्या राजकारणासाठी रिपब्लिकन पक्ष आहे.त्यासोबत सामाजिकक्रांतीसाठी दलित पँथर पुन्हा स्थापन करण्याचा विचार करूया असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. दलित

*दलित पँथरची क्रांतीची धगधगती मशाल पुन्हा तरुणांच्या हाती देऊया -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले* Read More »

पूज्य भिक्खु धम्मसेवक महाथेरो यांची महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघाच्या अध्यक्षपदी निवड

पूज्य भिक्खु धम्मसेवक महाथेरो यांची सर्वानुमते महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन अखिल भारतीय भिक्खूसंघ, शाखा- महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघाची नवनिर्मित कार्यकारणी खालील प्रमाणे – अध्यक्ष- पूज्य भिक्खु धम्मसेवक महाथेरो, मुळावा उपाध्यक्ष- भिक्खु सुमेधबोधी महाथेरो, भिक्खु विशुद्धानंदबोधी महाथेरो, भिक्खु संघानंद महाथेरो, भिक्खु ज्ञानज्योती महाथेरो, भिक्खु सत्यानंद महाथेरो, भिक्खु विनयरक्खिता महाथेरो, महासचिव – भिक्खु

पूज्य भिक्खु धम्मसेवक महाथेरो यांची महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघाच्या अध्यक्षपदी निवड Read More »

अनुसूचित जाती – Sc मुलांची शासकीय निवासी शाळा, गायकरवाडी,कर्जत, अहमदनगर.

शासकीय मुलांचे वसतिगृह, कसबा बावडा, कोल्हापूर संत एकनाथ मुलांचे शासकीय वस्तीगृह चेंबुर – मुंबई अनुसूचित जाती – Sc मुलांची शासकीय निवासी शाळा, गायकरवाडी,कर्जत, अहमदनगर. Mob. 090967 84499 आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह श्रीरामपूर

अनुसूचित जाती – Sc मुलांची शासकीय निवासी शाळा, गायकरवाडी,कर्जत, अहमदनगर. Read More »

UPSC पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना*

डॉ.विक्रम यांनी स्थापन केलेल्या Youth Transformation Forum व्दारे UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व मोफत मार्गदर्शन केले जाते.या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.मागील वर्षात दोन विद्यार्थी UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.या वर्षी UPSC पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉ.विक्रम यांनी स्थापन केलेल्या Youth Transformation Forum मार्फत दरमहा आर्थिक मदत शिष्यवृत्ती स्वरूपात केली जाणार आहे. ही योजना

UPSC पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना* Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?