Uncategorized

महामानवाला अभिवादन करण्या चैत्यभूमीवर उसळला लाखोंचा जनसागर!

गेल्या कित्येक वर्षा पासुन आपल्या उद्धारकर्त्या बापाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यास देशभरातील अनेक भीमसैनिक चैत्यभूमीवर येत असतात. त्याच प्रमाणे याही वर्षी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवर महाराष्ट्रातून तसेच देशभरातून गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे. रक्ताचा एक थेंबही ही न सांडू देता अशी क्रांती करून बाबासाहेबांनी तुम्हा आम्हा सर्वाना हे वैभव प्राप्त करून

महामानवाला अभिवादन करण्या चैत्यभूमीवर उसळला लाखोंचा जनसागर! Read More »

आंतर जातीय विवाह केलेल्या दांम्पत्यास 2 लाख 50 हजार रुपये इतके अर्थसहाय्य!

देशातील जातीय भेदभाव कमी करुन सर्व धर्मात समानता व्हावी. या दृष्टीकोनातून केंद्र शासनाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना सन 2014-15 पासून सुरु करण्यात आली. आंतर जातीय विवाह केलेल्या दांम्पत्यासह या योजनेतर्गत 2 लाख 50 हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंतर जातीय विवाहित दांम्पत्यापैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीचा असणे

आंतर जातीय विवाह केलेल्या दांम्पत्यास 2 लाख 50 हजार रुपये इतके अर्थसहाय्य! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेच्या चित्रीकरणासाठी यांना राहत घर आणि छापखाना विकावा लागला….

(काळाच्या पडद्याआड गेलेली त्या शेवटच्या क्षणांची संघर्षमय कहाणी…) ६ डिसेंबर १९५६… महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस… अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध धगधगणारा लावा, कडाडणारी तोफ शांत झाली होती… नऊ कोटींची जनता क्षणात पोरकी झाली होती… प्रत्येकाच्या पायातील युगांयुगाचा गुलामगिरीचा साखळदंड आपल्या विध्वतेंन तोडणारा तो करोडांचा कैवारी आता निघून गेला होता… त्यांचं दिल्लीत निधन झाल्याची बातमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेच्या चित्रीकरणासाठी यांना राहत घर आणि छापखाना विकावा लागला…. Read More »

डॉ. हर्षदीप कांबळे यांचे कार्य; शेतमजुराच्या मुलाला IIT चे शिक्षण देऊन USA ला पाठवले…

डॉ.बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिने आयएएस अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांचे कार्य; शेतमजुराच्या मुलाला IIT चे शिक्षण देऊन USA ला पाठवले… सामाजिक दृष्टिकोनातून माणसं मोठी व्हावीत याकरिता सातत्याने प्रयत्नांची पराकाष्टा करणारे डॉ.हर्षदीप कांबळे व्यक्तिमत्व यवतमाळ जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला परिचित आहे. ते यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना शेतमजूरी करून आपली रोज गुजार करणाऱ्या देवानंद डांगे परिवारातील

डॉ. हर्षदीप कांबळे यांचे कार्य; शेतमजुराच्या मुलाला IIT चे शिक्षण देऊन USA ला पाठवले… Read More »

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?