brambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालीलप्रमाणे आहेत. मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा Read More »

किसान आंदोलन जर यशस्वी झाले नाही तर देशातील हेच आंदोलन शेवटचे असेल…

*किसान आंदोलन जर यशस्वी झाले नाही तर देशातील हेच आंदोलन शेवटचे असेल…* *एक शीख आंदोलनकर्ता* *जय जवान जय किसान* ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होत आहे तो अगदीच असंविधानिक आहे. मागील सत्तर दिवसांपासून शेतकरी कडक थंडी पावसात आंदोलन करीत आहेत. त्यांच्या अधिकारांसाठी. शासनाने जे शेतकरी बिल पारित केले त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. ज्या

किसान आंदोलन जर यशस्वी झाले नाही तर देशातील हेच आंदोलन शेवटचे असेल… Read More »

बौध्द असाल तर हे जरूर करा

1)दररोज दिवसातुन दोनवेळ (सकाळ-सायंकाळ) घरी तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून त्रिवार पंचाग प्रणाम करा. 2)दिवसातून एकवेळ सहपरिवार सामुदायिक बुद्धवंदना घ्या. 3)दररोज दोनवेळ किमान 10मी.आनापान (ध्यान)करा.त्यानंतर 5 मी.मंगल मैत्री देखील करावी.तसेच दररोज दै. सम्राट,महानायक,बहुजन नायक इ.वृत्तपत्रांचे अवश्य वाचन करावे.किमान अर्धा/ एक तास लॉर्ड बुद्धा टी.व्ही,आवाज इंडिया,महाबोधी चनेल इ.वरील कार्यक्रम

बौध्द असाल तर हे जरूर करा Read More »

२६ जानेवारी: देशाला संविधान बहाल केलेल्या दिनी सत्यनारायणाची पुजा का ?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांचे राज्य संपुष्टात येऊन आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यानंतर देशातील थोर नेत्यांनी भारताचा एकसंघ असा कायदा किंवा संविधान निर्माण करण्याच्या कार्याला सुरुवात केली.  संविधान निर्मितीचे महान कार्य करण्यासाठी घटना समिती निर्माण करण्यात आली. त्यामधील काही सदस्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे आणि काही अप्ररिहार्य कारणामुळे संविधान निर्मितीचे मोलाचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवस रात्र एक

२६ जानेवारी: देशाला संविधान बहाल केलेल्या दिनी सत्यनारायणाची पुजा का ? Read More »

लातूर: अभिनेत्री कविता मोरवणकर लावणार साहित्य संमेलनात हजेरी!

  स्मृतिशेष सीताराम धसवाडीकर यांच्या स्मरणार्थ, दि.16 व 17 एप्रिल 2022 रोजी, लातूरच्या दयानंद सांस्कृतिक सांभागृहात, आयोजित केलेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनात उदघाटक मा. आनंदराज आंबेडकर, संमेलनाध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रमुख पाहुणे डॉ.जनार्दन वाघमारे आदींच्या सोबतच, उदघाटन सोहळ्यात, प्रसिद्ध अभिनेत्री तथा ख्यातनाम नाटककार व कवयित्री, कविता मोरवणकर (मुंबई) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. त्याबरोबरच त्या निमंत्रितांच्या

लातूर: अभिनेत्री कविता मोरवणकर लावणार साहित्य संमेलनात हजेरी! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी इतर नेत्यांचे मत!

मी जेव्हा डॉ. आंबेडकरांना भेटण्यासाठी त्यांच्या राजगृहात गेलो, तेव्हा मी एका भल्या मोठ्या ग्रंथालयात आलो की काय! असा भाव तेव्हा मला झाला. त्यांच्यासारख्या विद्यासंपन्न पुरूष जगात दुसरा असू शकत नाही. “” – प्रल्हाद केशव अत्रे डॉ. आंबेडकर म्हणजे शतकाशतकातून कधीतरी काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न होते. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असे म्हणतात. मी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी इतर नेत्यांचे मत! Read More »

नामदेव ढसाळ यांच्या कविता

महाकवी नामदेव ढसाळ  यांच्या कविता महाकवी नामदेव ढसाळ यांची समाजस्थिती विषद करणारी एक कविता… ‘ तहाची कविता ‘ व्हा, रे ..आता शहाणे शोधू नका ‘ बहाणे.. आपलीच ‘ लोक ‘हरली आपल्यातल्या ‘ तहा ‘ ने…! आपल्याच ‘ बहाद्दराने केलिया ‘आपली ‘ दैना आपल्या ‘लोकांविरोधी आपलीच ‘ भिम सैना….! आपल्यातूनी’ पळाला शत्रूस ..तो ‘ मिळाला.. देई

नामदेव ढसाळ यांच्या कविता Read More »

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तकांची नावे

Annihilation of Caste– जातिव्यवस्थेवर कठोर टीका करणारे, त्यांच्या सर्वात प्रभावी लिखाणांपैकी एक. The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution– भारताच्या चलन व्यवस्थेचा इतिहास व उपाय. The Buddha and His Dhamma– बुद्धांच्या जीवनावर आणि धम्मावर आधारित त्यांचे अंतिम व अत्यंत महत्त्वाचे पुस्तक. Who Were the Shudras?– शूद्रांची उत्पत्ती, स्थान आणि इतिहास याचे विश्लेषण.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तकांची नावे Read More »

पालकमंत्री ना. अमित देशमुख साहेब यांच्याकडून जिल्ह्यात नागरी सुवीधांसाठी ४६ कोटीचा निधी मंजूर

पालकमंत्री ना. अमित देशमुख साहेब यांच्याकडून #अण्णा_भाऊ_साठे नागरी दलीत सुधार योजनेतुन जिल्ह्यात नागरी सुवीधांसाठी ४६ कोटीचा निधी मंजूर योजनेतील कामे नियमानुसार व निकषानुसारच पूर्ण करावीत कामाचा दर्जा न राखल्यास संबंधितावर कठोर कार्यवाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसुचित जाती व नवबौध्द वस्तीसुधार योजनेअंतर्गत राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख साहेब यांनी

पालकमंत्री ना. अमित देशमुख साहेब यांच्याकडून जिल्ह्यात नागरी सुवीधांसाठी ४६ कोटीचा निधी मंजूर Read More »

बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक गेण्बा महार

आजकालचे नेते पाळण्यातून बाहेर नाही पडले तर त्यांना झेड प्लस सेक्युरीटी लागते.तमाम मनुवादी विचारसरणीला त्यावेळी नजरेत नजर टाकुन थेट भिडत असलेल्या रामजी सुभेदाराच्या छाव्याला कधीच भाड्याने आणलेल्या अंगरक्षकांची गरज लागली नाही. कारण त्यांच्या सोबत होती जीवाला जीव देणारी अशी मानसं, जी प्रसंगी वाघाचाही जबडा फाडतील, मग मनुवाद्यांची काय बिशाद ? आज अशाच एका दुर्लक्षित राहिलेल्या

बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक गेण्बा महार Read More »

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?