Elementor #14959

आज POCSO केसेस वर बोलुयात..   POCSO कायद्या अंतर्गत गुन्हा कधी ठरतो..? जेव्हा मुलगी १८ वर्षा खाली असते आणि त्या मुलीवर कोणी जबरदस्ती केली, बलात्कार केला, छेडछाड केली, किस केल तिच्या शरीराला मुद्दाम हात लावला हात फिरवला मग ते कुठेही असो तेव्हा मुलावर केस फाईल होऊ शकते..   आता मुद्द्याला हात घालते कित्येक केसेस अशा […]

Elementor #14959 Read More »

Elementor #14936

भारतातील खेदजनक परिस्थिती.. कधी कधी वाटते की या अशा बलात्कारी देशात माझ्या पोटी मुलगी जन्माला नाही आली कारण आता मुली घरात, दारात, शाळेत, मार्केट, गार्डन अशा बर्‍याच ठिकाणी जिथे पब्लिक असते तिथेही सुरक्षित नाहीत.. कदाचित निसर्गाची किमया मुलगी हवी असताना मुलगा झाला.. कानपूर मध्येही एक मुलगी तिच्या घराबाहेर एकटी खेळत असताना तिथल्याच स्थानिक तरुणाने तिला

Elementor #14936 Read More »

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थक्क करणारा जीवनप्रवास…

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, ज्यांना आपण प्रेमाने बाबासाहेब म्हणतो, त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. ते आपल्या आई-वडिलांचे चौदावे आणि शेवटचे अपत्य होते. त्यांचे वडील, सुभेदार रामजी मालोजी सकपाळ, ब्रिटिश भारतीय सैन्यात अधिकारी होते आणि संत कबीरांचे भक्त होते. बालपण आणि संघर्ष बाबासाहेबांच्या जीवनात दुःख लवकरच आले – त्यांचे वडील निवृत्त झाले तेव्हा ते फक्त दोन वर्षांचे होते, आणि

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थक्क करणारा जीवनप्रवास… Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३४वी जयंती निमित्त आज वरळीत भव्य उत्सवाची तयारी!

१२ एप्रिल २०२५ रोजी वरळीतील जांबोरी मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त भव्य उत्सव साजरा होणार आहे. याच दिवशी भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्धापनदिनाचा सोहळाही पार पडेल. यावेळी १३४ किलोचा मोठा केक, आकर्षक आतषबाजी आणि प्रसिद्ध कलाकारांचे कार्यक्रम यामुळे सोहळा उजळणार आहे. विशेष आकर्षणे: १५०० गायक २० भाषांमध्ये संविधानाच्या प्रस्तावनेचे संगीतमय गायन करून

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३४वी जयंती निमित्त आज वरळीत भव्य उत्सवाची तयारी! Read More »

१४ एप्रिल सरकारी सुट्टी जाहीर केंद्र सरकारचा निर्णय!

आपणा सर्वांना मानाचा जय भीम आपणा सर्वांसाठी भीम अनुयायासाठी आणि समस्त भारतवासीयांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारतरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी 14 एप्रिल ही सार्वजनिक सुट्टी म्हणून केंद्र शासनाने डिक्लेअर केलेली आहे. हा अत्यंत प्रलंबित असलेला विषय शासनाने निकाली काढून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळाच्या निमित्ताने आता सर्व

१४ एप्रिल सरकारी सुट्टी जाहीर केंद्र सरकारचा निर्णय! Read More »

“दूर देशी जातो हो भीमा” : मधुरा बागडे या छोट्याशा मुलीचे रामाईवरील गीत प्रचंड व्हायरल!

“दूर देशी जातो हो भीमा” – मधुरा बगडे या छोट्याशा मुलीचा गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे! 🌟 मधुरा बगडे या प्रतिभावान मुलीने रमाबाई आंबेडकर यांना समर्पित केलेल्या “दूर देशी जातो हो भीमा” या गाण्याने सर्वांची मने जिंकली आहेत. हे गाणे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करत आहे. 📽️ हा व्हिडिओ पाहा,

“दूर देशी जातो हो भीमा” : मधुरा बागडे या छोट्याशा मुलीचे रामाईवरील गीत प्रचंड व्हायरल! Read More »

लढवय्ये परभणीकरांचा मुंबई मंत्रालयावर निघाला लॉंग मार्च!

दिनांक 17 जानेवारी पासून परभणी वरून मुंबई मंत्रालयावर लॉंग मार्च निघाला आहे. शहीद भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी व पँथर शहीद वाकोडे बाबा यांना न्याय मिळाला नाही म्हणून सरकारच्या विरोधात पाई पाई हजारो भीमसैनिक निघाले आहे. यांना पाठिंबा देण्यासाठी व यांच्या सुविधा साठी लॉंग मार्च संयोजन समिती यांना फोनवर संपर्क करा.  1) आशिष वाकोडे 7719071111 2) अर्जुन

लढवय्ये परभणीकरांचा मुंबई मंत्रालयावर निघाला लॉंग मार्च! Read More »

रोहित वेमुल्ला यांच्या स्मृती निमित्त किरण माने यांची हृदयस्पर्शी कविता!

रोहित वेमुला, आज नऊ वर्ष झाली तुला जाऊन. तथाकथित जातीच्या उतरंडीत मी तुझ्यापेक्षा किंचित वर असलो तरी तुलाही माहिती आहे वर्चस्ववाद्यांच्या दृष्टीनं ‘इतर सगळे’ शुद्रच असतात.. त्यामुळं तुझ्याइतकी नाही पण तुझ्या एक सहस्त्रांश का होईना काळजावर असह्य घाव घालणारी वेदना मी ही अनुभवली आहे… आजही अनुभवतोय.. या बलाढ्य यंत्रणेशी लढताना हतबल होऊन तीन वर्षांपुर्वी मी

रोहित वेमुल्ला यांच्या स्मृती निमित्त किरण माने यांची हृदयस्पर्शी कविता! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली सुरू करण्यासाठी नोंदणीसाठी केलेल्या परवानगीचा अर्ज.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली सुरू करण्यासाठी नोंदणीसाठी केलेल्या परवानगीचा अर्ज. Read More »

हिंदू कोड बिल

हिंदू कोड बिल-Hindu Code Bill हिंदू कोड बिल संमत व्हावे म्हणून बाबासाहेब एकटेच योद्धयासारखे लढले. पण दुर्दैवाने सत्र संपताना या बिलाची केवळ ४  कलमेच मंजूर झाली होती. यास्तव अत्यंत दुःखीकष्टी होऊन डॉ. आंबेडकरांनी २७  सप्टेंबर १९५१  रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला.” भारतीय संविधान परिषदेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदाभेद करणार नाही, न्यायाच्या

हिंदू कोड बिल Read More »

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?