बाबासाहेबांचे बौद्ध धम्माबद्दल विचार

•माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु बुद्ध होत. जगाचं कल्याण फक्त बुद्ध धम्मच करु शकेल. •तरुण लोक धर्माविषयी बेफिकीर बनत चालले आहेत हे पाहुन मला दुःख होते. काही लोक समजतात तशी धर्म ही अफुची गोळी नाही. माझ्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा माझ्या शिक्षणाचे फायदे समाजाला द्यावेत असे मला वाटते ते माझ्यात असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. […]

बाबासाहेबांचे बौद्ध धम्माबद्दल विचार Read More »

विपस्सना द्वेष म्हणजे धम्मद्रोह होय!

विपश्यनेच्या मुद्द्यावर आपसात भांडणे चुकीचे आहे. विपश्यना हा तथागत बुद्धाचा उपदेश आहे. तो मज्जिम निकायच्या सतीपत्ठान सूत्तात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथात धम्म म्हणजे काय ? या प्रकरणात हा उपदेश नमूद केला आहे. आपले काही गैरसमज असतील तर दूर करण्याचा अल्पसा प्रयत्न करतो. विपश्यना शिबिर म्हणजे एक कार्यशाळा आहे. तेथे धम्म प्रशिक्षण

विपस्सना द्वेष म्हणजे धम्मद्रोह होय! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,

“हिंदू समाजाची सुधारणा करणे हे आमचे ध्येय नाही. हे आमचे कार्य नाही. स्वातंत्र्य मिळविणे हे आमचे ध्येय आहे. यापलीकडे आम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्तव्य नाही. धर्मांतर करुन जर आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळू शकते तर आम्ही हिंदू समाजाच्या सुधारणेचा लढा काय म्हणुन आमच्या अंगावर घ्यावा? त्या लढ्यात आमच्या सामर्थ्याची, शक्तीची व द्रव्याची आहुती काय म्हणुन द्यावी? हिन्दु

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, Read More »

सेंट्रल व्हिस्टावरील राष्ट्रचिन्ह दुरुस्तीचा सुप्रिम कोर्टाचा आदेश ! समस्त भारतीयांच्या आक्रोशाचा विजय !

भारताचे राष्ट्रचिन्ह(बोधचिन्ह)-राजमुद्रा 26 जानेवारी 1950 रोजी सारनाथ येथील अशोक स्तंभावरील स्वीकारलेले सम्राट अशोकाचे सिंह हे चिन्ह विनम्र आहे.परंतु नवीन संसदेच्या इमारतीवर लावलेले सिंह हे चिन्ह विकृत,विध्वंसक,अमानवी असलेले दिसत आहे. भारत बुद्धाची भूमी आहे!! Related posts: सत्यमेव जयते : सत्याचाच विजय होतो! बौध्द धम्म ध्वज दिन (८ जानेवारी) संत गुरु रविदास जयंती (19 फेब्रुवारी) लोभ आवरता

सेंट्रल व्हिस्टावरील राष्ट्रचिन्ह दुरुस्तीचा सुप्रिम कोर्टाचा आदेश ! समस्त भारतीयांच्या आक्रोशाचा विजय ! Read More »

बु. माणिकराव ढवळे ह्यांच्या पहिल्या पुण्यनुमोदन निमित्त प्रबुद्ध भारत वृत्तपत्राला एक लाख रुपये धम्म दान !

दि. ४ ऑगस्ट २०२२: आयु. प्रदीप ढवळे यांनी त्यांच्या वडिलांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्य प्रबुद्ध भारत वृत्तपत्राला १ लाख रुपये धम्म दान केले आहे. याप्रसंगी प्रदीप ढवळे पुढे म्हणतात – वृत्तपत्र हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा अविभाज्य भाग होता. समाजात प्रबोधन करण्यासाठी आणि त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी 1920 मध्ये आंबेडकरांनी वृत्तपत्रांमध्ये प्रवेश केला. त्यांनी 31 जानेवारी 1920

बु. माणिकराव ढवळे ह्यांच्या पहिल्या पुण्यनुमोदन निमित्त प्रबुद्ध भारत वृत्तपत्राला एक लाख रुपये धम्म दान ! Read More »

दांडेकर पुल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकचा नामकरण सोहळा!

पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजला जाणारा, #दांडेकर_पुल येथे आज दि.७ ऑगस्ट २०२२ रोजी “#भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_चौक” चा नामकरण सोहळा पार पडला. अजिंक्य भिमज्योत सेवा संघ Related posts: खरोसा येथे वर्षावास महोत्सवाचे आयोजन.. “माझं आयुष्य म्हणजेच माझा संदेश” — डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थक्क करणारा जीवनप्रवास… गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती का काढली

दांडेकर पुल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकचा नामकरण सोहळा! Read More »

मनुस्मृति दहन: महिला मुक्ति आणि मानवाधिकार मुक्तिचा संदेश !

25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे बाबासाहेबांनी “मनुस्मृति” या कलंकित पुस्तकाचे जाहीर दहन केले या पुस्तकाला धार्मिक आदेश मनुचा कायदा म्हणत या मनुच्या पिलावळीने येथील स्त्रिया आणि बहुजनांवर वर्षानुवर्षे गुलामी आणि अपमानास्पद जीवन जगण्याचे अन हे आपल्या धर्मातच आहे असा गैरसमज वाढवून हे अत्याचार सहन करण्याची मामानसिकता तयार केली होती. म्हणून हे पुस्तकच जाळून बाबासाहेबांनी

मनुस्मृति दहन: महिला मुक्ति आणि मानवाधिकार मुक्तिचा संदेश ! Read More »

वर्षावास म्हणजे काय? | varshavas start date 2025

वर्षावास सुरू होण्याची व समाप्त होण्याची तारीख – 2025 🔸 वर्षावास सुरू: गुरुवार, 10 जुलै 2025 (आषाढ पौर्णिमा)🔸 वर्षावास समाप्त: मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025 (आश्विन पौर्णिमा) तथागत बुध्दाने लोकांच्या कल्याणासाठी मानवाला हितकारक असा जो धम्म सांगितला तो धम्म लोकांपर्यंत पोहचावा आणि मानवाचे जिवन सुखकारक व्हावे यासाठी तथागत बुद्धांनी आपल्या भिक्खु संघाला धम्म प्रचार प्रसारासाठी जो

वर्षावास म्हणजे काय? | varshavas start date 2025 Read More »

*दलित पँथरची क्रांतीची धगधगती मशाल पुन्हा तरुणांच्या हाती देऊया -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

*दलित पँथर च्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात दलित पँथर पुनर्जीवित करण्याचा निर्धार* मुंबई दि9. – दलित पँथर या क्रांतिकारी संघटने च्या क्रांतीची धगधगती मशाल पुन्हा तरुणांच्या हाती देणे आवश्यक आहे.निवडणुकांच्या राजकारणासाठी रिपब्लिकन पक्ष आहे.त्यासोबत सामाजिकक्रांतीसाठी दलित पँथर पुन्हा स्थापन करण्याचा विचार करूया असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. दलित

*दलित पँथरची क्रांतीची धगधगती मशाल पुन्हा तरुणांच्या हाती देऊया -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले* Read More »

पूज्य भिक्खु धम्मसेवक महाथेरो यांची महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघाच्या अध्यक्षपदी निवड

पूज्य भिक्खु धम्मसेवक महाथेरो यांची सर्वानुमते महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन अखिल भारतीय भिक्खूसंघ, शाखा- महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघाची नवनिर्मित कार्यकारणी खालील प्रमाणे – अध्यक्ष- पूज्य भिक्खु धम्मसेवक महाथेरो, मुळावा उपाध्यक्ष- भिक्खु सुमेधबोधी महाथेरो, भिक्खु विशुद्धानंदबोधी महाथेरो, भिक्खु संघानंद महाथेरो, भिक्खु ज्ञानज्योती महाथेरो, भिक्खु सत्यानंद महाथेरो, भिक्खु विनयरक्खिता महाथेरो, महासचिव – भिक्खु

पूज्य भिक्खु धम्मसेवक महाथेरो यांची महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघाच्या अध्यक्षपदी निवड Read More »