मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव कसे मिळाले?

*माहीत आहे का तुम्हाला…..????* *फक्त एका नावासाठी एवढे रक्त का सांडावे लागले….????* *कोण होते ते लोक जे विरोध करत होते???????* *काय होता 14 जानेवारी नामांतर लढा ???* *१९७८ ला मुख्यमंत्री शरद पवारांनी महाराष्ट्र विधानसभेत सर्वप्रथम विद्यापीठ नामांतराचा ठराव मांडला आणि येथूनच खरा वाद सुरु झाला .* *मराठवाड्यासारख्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या भागात शिक्षणाची ज्ञानगंगा आणणारे डॉ. बाबासाहेब…

Read More

स्वातंत्र्याची पंच्याहात्तरी आणि बाबासाहेबांचा तो इशारा – सुभाष वारे

देशाचा स्वातंत्र्यलढा जर आम जनतेच्या सुख दुःखाशी बांधीलकी घोषित करत असेल तर स्वातंत्र्यलढ्याला जनताही आपला मानते व त्यात बढ चढकर सहभाग नोंदवते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 1920 नंतर ही प्रक्रिया सुरु झाली. म. गांधीजी आणि स्वातंत्र्यलढ्याच्या अन्य नेत्यांचा जनतेशी संवाद सुरु झाला आणि त्या संवादातून जनतेला एक शब्द मिळाला. तुम्ही शेतकरी असाल, भूमीहीन शेतमजूर असाल, कामगार…

Read More

बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक गेण्बा महार

आजकालचे नेते पाळण्यातून बाहेर नाही पडले तर त्यांना झेड प्लस सेक्युरीटी लागते.तमाम मनुवादी विचारसरणीला त्यावेळी नजरेत नजर टाकुन थेट भिडत असलेल्या रामजी सुभेदाराच्या छाव्याला कधीच भाड्याने आणलेल्या अंगरक्षकांची गरज लागली नाही. कारण त्यांच्या सोबत होती जीवाला जीव देणारी अशी मानसं, जी प्रसंगी वाघाचाही जबडा फाडतील, मग मनुवाद्यांची काय बिशाद ? आज अशाच एका दुर्लक्षित राहिलेल्या…

Read More

बाबासाहेबांनी माजलेल्या कार्यकर्त्यांना दिलेली उपमा आज ही लागू पडते?

१९५४ साली बाबासाहेब मुंबईतील मरीन लाइनच्याजवळ असलेल्या मेरा बेला हॉटेलमध्ये राहून सुमारे दोन महिने उपचार घेत होते.तेव्हा देवळाली येथे भाऊराव गायकवाड यांनी एक सभा घेतली होती.सभेमध्ये गायकवाडांच्या कार्यकर्त्यांनी आर.आर.भोळे यांच्यावर टीका केली.यावर नाराज होऊन भोळे यांच्या समर्थकांनी मारामारी करून सभा उधळून लावली.ही बातमी जेव्हा बाबासाहेबांना पी.टी.मधाळेकडून समजली तेव्हा ते अतिशय संतापले आणि संतापाच्या भरात त्यांनी…

Read More

मला बौद्ध धम्म का प्रिय आहे? – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

देण्यात आलेल्या अल्पवेळात मला दोन प्रश्नांचा शोध घ्यावयाचा आहे: एक म्हणजे, मला बौद्ध धम्म का प्रिय आहे आणि दुसरा म्हणजे वर्तमान परिस्थितीत तो जगासाठी कसा उपयुवत आहे. इतर सर्व धर्म ईश्वर, आत्मा, मृत्यूनंतरची अवस्था अशा गोष्टींचा शोध घेतात. बौद्ध धम्मात मात्र ज्या तीन तत्त्वांचा एकत्रितपणे विचार केला आहे तसा इतर धर्मामध्ये दिसून येत नाही. हा…

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग..!

एकदा असे झाले दुपारचे १२ वाजले असतील . बाबासाहेबांना भूक लागली होती, त्यांनी अभ्यासिकेतून आवाज दिला , अरे बालम , मला भूक लागली , रमाला जेवण पाठविण्यास सांग ‘ ‘ होय बाबा ‘ बालम म्हणाला. अभ्यासाच्या तल्लीनतेत असेच अनेक तास निघून गेले . परत पोटाने तक्रार सुरु केली. बाबासाहेबांनी पुन्हा साद घातली . ‘ बालम…

Read More

बौद्ध धम्मातील खास २० वैशिष्ट्ये

१) बौद्ध धम्माचे पहिले वैशिष्ट्य बौद्ध धम्मात माणसाला केंद्रबिंदू मानले आहे. भगवान बुद्धाने नेहमी मानवाच्या कल्याणाचा विचार सांगितला आहे. २) बौद्ध धम्माचे दुसरे वैशिष्ट्य भगवान बुद्धांनी देव नाकारला आहे. भगवान बुद्ध म्हणतात तुमचे भले करणारे किंवा वाईट करणारी देव नावाची कोणती शक्ती नाही. ३) बौद्ध धम्मातील तिसरे वैशिष्ट बौद्ध धम्मात देव नसल्यामुळे आरती, प्रार्थना, आराधना…

Read More

बुद्धाच्या मनात प्रत्येकाबद्दल अपार करुणा असते!

#बुद्ध कुणाची वाहवा करत नाही, #बुद्ध कुणाचा अपमानही करत नाही… पण तो तठस्थपणे *चिकित्सा* मात्र करतो. #बुद्ध आशीर्वाद देत नाही, #बुद्ध शाप आणि उ:शापही देत नाही… पण तो तुम्हाला ‘माणूस’ म्हणून कसं जगावं हे सांगणारा *पथदर्शक* मात्र होतो. #बुद्ध मानला तर भिक्षा मागून जगणारा एक भिक्खु आहे… आणि जाणला तर स्वत:मध्ये एक प्रचंड *विद्वत्ता* आहे,…

Read More

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना 

सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग,भारत सरकार कडून 2021-22 या वर्षाकरिता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत परदेशात पदव्युत्तर आणि पी. एच.डी. या विषयांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज करण्यासाठी एन.ओ.एस.पोर्टल उघडण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी हे पोर्टल दिनांक-: 15/02/2021, ते 31/03/2021 या कालावधीपर्यंत सुरु राहील. सदर आॅनलाईन अर्ज करण्याची वेबसाइट www.nosmsje.gov.in आहे….

Read More

‘बार्टी’मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा २०२० साठी आर्थिक सहाय्य योजना*

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2020 साठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना पुढीलप्रमाणे आहे. योजनेचे स्वरूप : पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. 25,000/- आर्थिक सहाय्य बार्टीमार्फत दिले जाईल. पात्रता : उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा….

Read More
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?