Uncategorized

भारतातील जाती प्रथा संपवण्याचा उपाय म्हणजे विपश्यना – धम्म !

Related posts: फिर्यादीवर उलट गुन्हा दाखल झाल्यास तातडीचे कायदेशीर उपाय ⚖️ POA कायदा म्हणजे काय? – अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा परिचय भारतातील जाती प्रथा संपवण्याचा एकमेव उपाय म्हणजे विपश्यना – धम्म ! BRAmbedkar.in भारतातील पहिली डिजिटल वेबसाइट विषयी माहिती आणि आव्हान! सर्वोच्च न्यायालय भारतातील द्वेषयुक्त भाषण समस्येचे निराकरण करू शकते ? अनुसूचित जाती – […]

भारतातील जाती प्रथा संपवण्याचा उपाय म्हणजे विपश्यना – धम्म ! Read More »

भगवान गौतम बुध्दांनी गृहस्थांना कोणता उपदेश दिला.

Related posts: “मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी का म्हटले? तथागत भगवान बुद्धांचे नऊ सद्गुण सूर्यपुत्र यशवंत ( भय्यासाहेब )आंबेडकर Biography डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे दुःखद निधन… अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना  बाबासाहेब लिहतात…. ऑनलाईन क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना, संस्थांना सुगीचे दिवस येणार ! मला शिकलेल्या लोकांनी धोका

भगवान गौतम बुध्दांनी गृहस्थांना कोणता उपदेश दिला. Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनात अग्रेसर असणारे ब्राह्मण

हे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रेरणादायक सत्य आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आंदोलनात केवळ दलितच नव्हे, तर काही समाजहितैषी ब्राह्मण विचारवंत, पत्रकार, कार्यकर्ते आणि बुद्धिवादी मंडळी देखील अग्रेसर व सहकारी म्हणून सहभागी झाले होते. ते केवळ बाबासाहेबांच्या कार्याचे समर्थन करत नव्हते, तर त्यांनी जातिव्यवस्थेविरोधात उघडपणे भूमिका घेतली, लेख लिहिले, सभा घेतल्या आणि गरज पडल्यास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनात अग्रेसर असणारे ब्राह्मण Read More »

सविता माई यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात योगदान

सविता माई आंबेडकर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी) यांचे कार्य आणि त्यांचे योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात आणि कार्यात अत्यंत मोलाचे होते — जरी इतिहासात त्यावर फारसे प्रकाश टाकला गेलेला नसेल, तरीही त्या एक समर्पित, संवेदनशील आणि सहकारी साथीदार होत्या. चला तर, सविता माईंचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यातील मुख्य योगदान समजून घेऊया: 🌼

सविता माई यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात योगदान Read More »

आनंद तेलतुंबडे यांना अटक करण्या मागील षडयंत्र

Related posts: आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विद्यार्थी, मुख्याध्यापकांसह 9 जणांना बेंगळुरूमध्ये अटक महामानवाला अभिवादन करण्या चैत्यभूमीवर उसळला लाखोंचा जनसागर! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेच्या चित्रीकरणासाठी यांना राहत घर आणि छापखाना विकावा लागला…. कोरेगाव भीमा दंगलीमागील षडयंत्र -श्रीमंत कोकाटे डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे दुःखद निधन… अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना  बाबासाहेब लिहतात…. ऑनलाईन

आनंद तेलतुंबडे यांना अटक करण्या मागील षडयंत्र Read More »

*लोकशाहिर महाकवी वामनदादा कर्डक स्मृतीदिन*

*लोकशाहिर महाकवी वामनदादा कर्डक स्म्रूतीदिन* (१५ ऑगस्ट १९२२ – १५ मे २००४) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी भारावून गेलेला एक सच्चा अनुयायी, त्यांचे विचार आपल्या गीतांमधून व ओजस्वी वाणीतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गांववाड्यांत, घराघरांत पोहचवत समाज जागृत करण्याचे कार्य वामनदादांनी शेवटपर्यंत केले. अशा महापुरुषांच्या स्म्रूतींना फक्त स्म्रूतीदिनांपुरते आठवण न करता त्यांच्या स्म्रूतींना कायम उजाळत राहाव्यात, यासाठी मुंबईचे

*लोकशाहिर महाकवी वामनदादा कर्डक स्मृतीदिन* Read More »

बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं…- सोमनाथ कन्नर.

बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं… गावगाड्याबद्दल वाटणारं अप्रूप मला दिवसेंदिवस कमी होत गेलं. गावगाडा गोंडस दिसत असला तरी तो असंख्य लोकांच्या रक्तावर पोसलेला आहे हे लक्षात येत गेलं. शोषणाच्या संस्कृतीचे शेवटचे अवशेष गावगाड्यानेच जपले. शहरं त्या मानाने लय दिलदार असतात. गावाबद्दल उगं रोमँटिक लिहणारे कवी आणि लेखक लोकं तद्दन भामटे असतात. कारण गावगाडा

बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं…- सोमनाथ कन्नर. Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक योगदान !

आजच्या दिवशी म्हणजेच 1 एप्रील 1935 रोजी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारत सरकार भारताची चलन व्यवस्था बदलत आहे ही चांगली गोष्ट आहे. पण ही चलन व्यवस्था कशी असावी ह्या विषयी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी 93 वर्षा अगोदरच मार्गदर्शन केले आहे. पण त्यांचे हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठीचे कार्य आजपर्यंतच्या सर्वच सरकारने मुद्दाम झाकुन ठेवले गेलेले आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक योगदान ! Read More »

विलास वाघ सर यांचं निधन!

विलास वाघ सर म्हणजे गपचूप, कोणताही गाजावाजा न करता काम करत रहाणारे ध्येयवादी व्यक्तीमत्व ! प्रसिद्धी माध्यमांपासून दूर रहात, साधी राहणी आणि सामाजिक प्रश्नची कळकळ, ही वाघ सरांची वैशिष्ट्ये !! ● 1 मार्च 1939 रोजी जन्म : मोराने तालुका जिल्हा धुळे ●पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण मोराणे ●पाचवी ते अकरावी माध्यमिक शिक्षण धुळे येथील गरुड

विलास वाघ सर यांचं निधन! Read More »

*अनुसुचित जाती व नवबौध्द लाभार्थ्यांना अनुदानावर १० शेळ्या-एक बोकड, दोन गाई म्हशी व दुभत्या जनावरांना खाद्य वाटप*

*योजनेचा उद्देश* : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालन संदर्भातील विविध योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागात दुध उत्पादनास चालना देणे त्याचप्रमाणे अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थींना स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. *योजनेच्या प्रमुख अटी* : ● फक्त अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींसाठी ● अत्यल्प भुधारक शेतकरी ●

*अनुसुचित जाती व नवबौध्द लाभार्थ्यांना अनुदानावर १० शेळ्या-एक बोकड, दोन गाई म्हशी व दुभत्या जनावरांना खाद्य वाटप* Read More »