25 नोव्हेंबर 1949 संविधान सभेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण!
माझ्या मते, “संविधान ,कितीही चांगले असो. ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे .ते जर अप्रमाणिक असतील तर संविधान वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही आणि संविधान किती वाईट असो पण ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर ते संविधान चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही.” संविधानाचा अंमल हा संपूर्णता संविधानाच्या स्वरूपावर अवलंबून नसतो .संविधान हे केवळ राज्याचे […]
25 नोव्हेंबर 1949 संविधान सभेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण! Read More »











