तथागत बुध्द

🌼 सब्ब सुख गाथा (Sabba Sukhā Gāthā)

बुद्धांची मंगलकामना – सर्वांसाठी सुख, शांती आणि सुरक्षितता सब्ब सुख गाथा ही बौद्ध परंपरेतील अत्यंत सुंदर आणि करुणेने भरलेली मंगलगाथा आहे. या गाथेद्वारे सर्व सजीवांना सुख, आरोग्य, निर्भयता आणि शांती लाभो, अशी प्रार्थना केली जाते. ध्यान, पूजा, मंगलकार्य, तसेच दैनंदिन पठणासाठी ही गाथा म्हटली जाते. 📜 सब्ब सुख गाथा – पाली मजकूर Sabbe sattā sukhitā […]

🌼 सब्ब सुख गाथा (Sabba Sukhā Gāthā) Read More »

बुद्ध पौर्णिमा – वैशाख पौर्णिमा उत्सव 5 मे 2023🙏

बुद्ध पौर्णिमा, ज्याला वेसाक देखील म्हणतात, हा जगभरातील बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी सर्वात महत्वाचा सण आहे. हा शुभ दिवस बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म, ज्ञान आणि मृत्यू दर्शवितो. आणि हा दिवस बौद्ध संप्रदाय मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हा सण वैशाखाच्या हिंदू महिन्याच्या पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी (पौर्णिमा) येतो, जो ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये एप्रिल-मेशी संबंधित आहे. 2023

बुद्ध पौर्णिमा – वैशाख पौर्णिमा उत्सव 5 मे 2023🙏 Read More »

धन्य हा दिवस झाले तथागतांच्या अस्थींचे दर्शन – औरंगाबादकर

धन्य हा दिवस झाले तथागतांच्या अस्थींचे दर्शन – औरंगाबादकर औरंगाबाद – अडीच हजार वर्षानंतर थायलंड येथील महाकारूनिक तथागत गौतम बुद्धाच्या पवित्र अस्थींचे दर्शन हे औरंगाबाद मधील तमाम अनुयायांना करण्यात आले. हजारोंच्या उपसकांच्या गर्दीत ही धम्मपदयात्रा परभणी येथून थायलंड मधील 110 बौद्ध भिक्खू आणि भारतीय बौद्ध भिक्खू यात सामील होते. परभणीतुन निघालेली पदयात्रा ही गुरुवारी रात्री

धन्य हा दिवस झाले तथागतांच्या अस्थींचे दर्शन – औरंगाबादकर Read More »

आदर्श गाव, भागडी येथे बुध्द जयंती उत्साहात साजरी!

पुण्यातील आंबेगाव तालुका येथे बुध्द जयंतीचे आयोजन दि. १६ मे २०२२ रोजी करण्यात आले होते. बुध्द पूर्णिमेच्या दिवशी आदर्श गाव भागडी येथे संयुक्त जयंती निमित्य वातावरण हर्षोल्लासाने भरून गेले होते. तथागत गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या घोषणाने परिसर दणाणून गेला होता. गावातील पहिल्यांदाच

आदर्श गाव, भागडी येथे बुध्द जयंती उत्साहात साजरी! Read More »

बुध्द धम्माबद्दल प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात..

हिंदूधर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही. जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत:अन्य प्रवाहांचे आहे.आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार आपण साजरे करतो, त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतून आलेले आहेत. अनेक अर्थपूर्ण प्रतिकं ही याच संस्कृतीने समाजमनात रुजविलेली आहेत. खरेतर बौद्ध धर्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानवधर्म

बुध्द धम्माबद्दल प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात.. Read More »