brambedkar

अनुसूचित जातीच्या मुला मुलींना परदेशात शिष्यवृत्तीसाठी अर्जाची अंतिम दिनांक २२ जून

Related posts: बाबासाहेबांचे अंतिम दिवस: सत्यकथा आणि भावनिक प्रसंग सरकारी नोकऱ्यांमधील अनुसूचित जाती / जमाती (ST/ST) साठी आरक्षणा विषयी सविस्तर मार्गदर्शन अनुसूचित जाती / जमाती (SC/ST) साठी शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या योजना! 📝 आंबेडकर स्वाधार योजना – अनुसूचित जातींसाठी एक महत्त्वाची योजना ⚖️ POA कायदा म्हणजे काय? – अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा परिचय अनुसूचित […]

अनुसूचित जातीच्या मुला मुलींना परदेशात शिष्यवृत्तीसाठी अर्जाची अंतिम दिनांक २२ जून Read More »

९ जुन रोजी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी, गायक प्रतापसिंग बोदडे यांचा जलदान विधी!

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गीतकार, गायक, कवी बुध्दवासी प्रतापसिंग बोदडे यांच्या जलदान विधीचा कार्यक्रम गुरुवार दि. ९ जुन २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी महाराष्ट्रातील तमाम गायक, आंबेकरी चळवळीतील कार्यकर्ते, प्रतापसिंग दादाचे चाहते ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. माझ्या कंठात गंधार स्वर, आहे भीमराव आंबेडकर, भीमराज की बेटी मै तो.., या सारखी अनेक आंबेडकरी चळवळीतील

९ जुन रोजी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी, गायक प्रतापसिंग बोदडे यांचा जलदान विधी! Read More »

भीम शाहीर, कवी प्रतापसिंग बोडदे यांचे निधन!

शिक्षित असो अथवा माझ्या भोळ्या भाबड्या अशिक्षित भीम अनुयायापर्यंत डॉ. बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी चळवळ यांचा विचार घरोघरी पोहोचवण्याचे काम करणारे निष्ठावंत कलाकार गायक कवी भिमशाहिर अशा अनेक रूपांनी ज्यांना संबोधले जायचे असे प्रताप सिंग दादा बोदडे यांचे आज पहाटे दुःखद निधन झालेली आहे. अशा गुणी आणि महान कलाकाराला समस्त आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या तर्फे

भीम शाहीर, कवी प्रतापसिंग बोडदे यांचे निधन! Read More »

आंबेडकरी चळवळीचा सुवर्णकाळ म्हणजे दलित पँथर…

काळात दलित पँथर हा एक झंझावात होता. या प्रभावशाली झंझावाताने पालापचोळा उडवून लावला होता ! वाढत्या अन्याय अत्याचारचा बिमोड करण्यासाठी जन्मलेल्या या ज्वालाग्रही संघटनेने अम्बेडकरी समाजात नवचैतन्य निर्माण केले.संघटनेचे रूपांतर खळखलत्या अणि सलसळत्या चळवळीत झाले बेभान झालेला तरुण रस्त्यावर लढत होता ! प्रत्येक तरुण एक चळवळ होत होता. व्यवस्थेसी टक्कर घेत होता . पिडीतांना दिलासा

आंबेडकरी चळवळीचा सुवर्णकाळ म्हणजे दलित पँथर… Read More »

नांदेड: दलित पँथर सुवर्ण महोत्सवास भाई चन्द्रशेखर आजा़द यांची हजेरी

रविवार दिनांक २९ मे २०२२ रोजी दलित पँथर च्या स्थापनेला आज ५० वर्ष पूर्ण झालेमुळे, पँथरच्या झंझावाती कार्यास स्मरण करणेसाठी आयु. राहुल प्रधान यांनी नांदेड नगरी मध्ये भव्य अशा वैचारिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवामध्ये देश विदेशातून अनेक पँथर चळवळीतले कार्यकर्ते आपली हजेरी लावणार आहेत. आपले विचार मांडणार आहेत. अशा या शानदार महोत्सवासाठी भीम

नांदेड: दलित पँथर सुवर्ण महोत्सवास भाई चन्द्रशेखर आजा़द यांची हजेरी Read More »

आदर्श गाव, भागडी येथे बुध्द जयंती उत्साहात साजरी!

पुण्यातील आंबेगाव तालुका येथे बुध्द जयंतीचे आयोजन दि. १६ मे २०२२ रोजी करण्यात आले होते. बुध्द पूर्णिमेच्या दिवशी आदर्श गाव भागडी येथे संयुक्त जयंती निमित्य वातावरण हर्षोल्लासाने भरून गेले होते. तथागत गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या घोषणाने परिसर दणाणून गेला होता. गावातील पहिल्यांदाच

आदर्श गाव, भागडी येथे बुध्द जयंती उत्साहात साजरी! Read More »

*वैशाख पोर्णिमा ( बुध्द जयंती ) सर्व बौध्दांनी साजरी केली पाहिजे*

बौध्द साहित्यात व संस्कृती मध्ये वैशाख पोर्णिमेस असाधारण महत्त्व आहे कारण बोधीसत्व ते सम्यक संबुध्द असा सिध्दार्थ गौतम यांचा ८० वर्षाचा कालखंड होय.जन्म,ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण अशा तिन अवस्था सिध्दार्थ गौतमाच्या होत.संसारातील अद्वितीय महापूरुष एकमेव म्हणून सिध्दार्थ आहेत.जगात कुणाच्याही जीवनात जन्म ज्ञानप्राप्ती आणी महापरिनिर्वाण ( मृत्यु )हे एकाच पोर्णिमेस प्राप्त झाले नाही.हजारो नव्हे तर लाखो वैशाख

*वैशाख पोर्णिमा ( बुध्द जयंती ) सर्व बौध्दांनी साजरी केली पाहिजे* Read More »

२२ प्रतिज्ञा आचरण व प्रचार अभियान-बाबासाहेबांचे धम्मक्रांतीचे अभियान

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला स्वतंत्र, समता, बंधुता, याची शिकवण देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म दिला आणि माणुस म्हणून जीवन जगण्याचा मार्ग दिला. तो मार्ग म्हणजे २२ प्रतिज्ञा….. “जातीमुळे अपमानित शोषित तुडवलेल्या समाजाच्या स्वातंत्र्यचा जाहीरनामा म्हणजे २२प्रतिज्ञा” २२प्रतिज्ञा आचरण प्रचार हि प्रत्येक बौद्धांची जबाबदारी आहे.  २२ प्रतिज्ञा अभियानाचे मुख्य प्रचारक

२२ प्रतिज्ञा आचरण व प्रचार अभियान-बाबासाहेबांचे धम्मक्रांतीचे अभियान Read More »

‘चैत्यभूमी,मुंबई येथे महापरीनिर्वाणदिनी २२ प्रतिज्ञा अभियानात धम्मप्रचारक म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी” !

प्रबुद्ध भारताच्या निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या २२ प्रतिज्ञा अभियानामार्फत दरवर्षी नित्यनियमाने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वानदिनी (दि.५ व ६ डिसेंबर) रोजी ‘चैत्यभूमी,मुंबई येथे धम्मजागृतीचे कार्य केले जाते. त्या अंतर्गत चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या देश-विदेशातील सर्व धम्मबांधवाना २२ प्रतिज्ञा व त्याचे धम्माच्या दृष्टीने असलेले महत्व पटवून देणे,धम्माच्या विसंगत ज्या ज्या गोष्टी असतील त्याविषयी जनमाणसात प्रबोधन करणे.

‘चैत्यभूमी,मुंबई येथे महापरीनिर्वाणदिनी २२ प्रतिज्ञा अभियानात धम्मप्रचारक म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी” ! Read More »

आंबेडकरी चळवळ जगभरात पाहोंचली पाहिजे दिवंगत मा. दिपक सूर्यवंशी सर यांचा संकल्प!

आमचे सर्वांचे प्रेरणास्थान त्रिरत्न युवा मंच या संस्थेचे संस्थापक सचिव दिवंगत दिपक सूर्यवंशी सर यांना आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी याद करणे खुप गरजेचे आहे. ‘डिजिटायझेशन ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट’ ह्या कार्याच्या सिद्धी साठी सरांचे खूप मोठे योगदान आहे. www.brambedkar.in ह्या वेबसाईट च्या माध्यमातून बाबासाहेब, गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या विषयी ची सर्व

आंबेडकरी चळवळ जगभरात पाहोंचली पाहिजे दिवंगत मा. दिपक सूर्यवंशी सर यांचा संकल्प! Read More »