जागतिक महिला दिन (8 मार्च)
8 मार्च जागतिक महिला दिन
जागतिक महिला दिन (8 मार्च) Read More »
विपश्यनाचार्य श्री. सत्यनारायण गोयंका गुरुजींचा स्मृतिदिन या महान उपासकाने जगभर बुद्धविचार आणि आचरण पद्धती पोचविण्याचे अतुलनीय कार्य केलेले आहे. अत्यंत कृतज्ञतापूर्वक अभिवादन
विपश्यनाचार्य श्री. सत्यनारायण गोयंका गुरुजींचा स्मृतिदिन Read More »
भय्यासाहेब यांचे खरे नाव यशवंत यांचा जन्म १२| १२| १९१२ रोजी मुंबई येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना न्यूमॅनेटीक आणि पायाच्या पोलीयोसारख्या आजाराने ग्रासले होते.गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले . त्यांचे शिक्षण मॅट्रीक पर्यंतच झाले. त्यांचे लग्न १९ एप्रिल रोजी मीराताईंशी झाले . भय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेतला नाही. त्यांनी स्वतःचे आयुष्य स्वतःच घडविले
सूर्यपुत्र यशवंत ( भय्यासाहेब )आंबेडकर Biography Read More »
*जातक कथा* एके काळी अभ्यंकर नावाचा एक सद्वर्तनी धम्मीक तरुण वाराणसीचा राजा झाला. त्याचा संजय नावाचा एक हुशार माळी (उद्यानपाल) होता.एके दिवशी अभ्यंकर त्याला म्हणाला, “संजय, तुझ्या उद्यानामध्ये एखादी आश्चर्यकारक गोष्ट दाखवू शकशील काय?” “जर मला लागेल तेवढा मध देण्याचा हुकूम होईल तर मी महाराजांना थोडक्याच दिवसांत एक अपुर्व आश्चर्य दाखवीन.” राजाने आपल्या कोठारातून संजयाला
लोभ आवरता आला नाही की घात हा ठरलेलाच असत Read More »
भाद्रपद पौर्णिमेला पाली भाषेत पोठ्ठपादो मासो म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः सप्टेंबर महिन्यात येते. या पौर्णिमेला बुद्धाच्या जीवनातील काही महत्वपुर्ण घटना घडल्यात. १ भगवंताचा प्रसेनजीत राजास उपदेश २ वर्षावासाची तिसरी पौर्णिमा ३ भगवान बुद्धाचे वर्षावासा १ भगवंताचा प्रसेनजीत राजास उपदेश तथागत जेतवनात असतांना राजा प्रसेनजीत त्यांच्याकडे गेला व धम्मोपदेश देण्याची हात जोडून विनंती केली. भगवंताने राजाला
किंग हेन्री रोड,प्रिमरोझ हिल्स, घर क्रमांक.10, लंडन,इंग्लंड तिथे दरवाजाच्या भिंतीवर निळ्या अक्षरात इंग्रजीत लिहिलं आहे. ‘डॉ.भीमराव रामजी आंबेडकर 1891-1956. इंडियन क्रूसेडर फॉर सोशल जस्टिस लिव्हड् हिअर इन् 1921-1922.’ जय भिम…नमो बुद्धाय
लंडन मधील बाबासाहेबांचे घर Read More »
सध्या आपला भारत देश अतिशय भयानक परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. येणारा काळ हा नवीन पिढीसाठी अतिशय कठीण असून त्यांच्यासमोर जातीधर्माचे व्देषयुक्त वातावरण तयार करुन आपण काय मांडून ठेवत आहोत याचे भान नसलेल्या लोकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. कारण मेंदू काढून टाकलेल्या एका नव्या जमातीने सध्या आपला देश पूर्णपणे ताब्यात घेतला आहे. ज्या लोकांनी हा मेंदू
मेंदू काढून टाकलेली नवी जमात Read More »
भन्ते अश्वजित हे भुसावळ येथे वर्षावास साठी गेले होते, तेथे त्यांना हृदय विकार चा झटका आला होता, अँजिओप्लास्टी केली,चेक केले असता 3 ब्लॉक आढळून आले, त्यावर उपचार केले, तब्येत बरी होऊन विहारात गेले होते, परत तीन दिवसांनी तब्येत बिघडली आणि परत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले परंतु शरीराने साथ दिली नाही, आता 10,40 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली,भन्ते
भन्ते अश्वजित यांचे निधन Read More »
विपश्यनेच्या मुद्द्यावर आपसात भांडणे चुकीचे आहे. विपश्यना हा भगवान बुद्धाचा उपदेश आहे. तो मज्जिम निकायच्या सतीपत्ठान सूत्तात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथात धम्म म्हणजे काय ? या प्रकरणात हा उपदेश नमूद केला आहे. आपले काही गैरसमज असतील तर दूर करण्याचा अल्पसा प्रयत्न करतो. विपश्यना शिबिर म्हणजे एक कार्यशाळा आहे. तेथे धम्म प्रशिक्षण
विपस्सना द्वेष म्हणजे धम्मद्रोह होय Read More »