Uncategorized

वट्टपोतक जातक चर्या,

वट्टपोतक जातक चर्या : चरीयापिटक, खुद्दक निकाय मानवी विवनाचे अनंत कालापासून वनाशी नाते आह . जीव चराचर हा जा जंगलचा अविभाज्य आंग आहे . ही कथा जीवन मूल्य यावर आधारित आहे .माणूस जेंव्हा हातपराय होतो तेंव्हा त्याचे कांहीच चालत नाही . मग एकदा जंगलात आग लागली तर ती कोणी रोकू शकत नाही . अश्यात आपल्या पाल्यास […]

वट्टपोतक जातक चर्या, Read More »

Path of Purity परिशीलन

बुद्धांचे पहिले प्रवचन : दु:ख मुक्तिची प्राप्ती. चित्तस्स एक्स्स गत्ता ……….!” –प्रा.बा. र.शिंदे ,नेरूळ नवी मुंबई -७०६ संपूर्ण मानवाच्या मुक्तीचा एकच मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग होय आणि आपण त्याचा साकल्याने विचार करीत आहोत . बुधांच्या मूल सूत्रात अष्टांगिक मार्गाची जशी मांडणी आहे तशीच मांडणी डॉ.बाबासाहेबांनी यात मांडणी केलेली आहे परंतु एकंदरीत बुद्धधर्माचा या परिशुद्धीकडे

Path of Purity परिशीलन Read More »

‘जय भीम जय भारत’ youtube चॅनेलचे सर्व विडिओ व्हायरल!

‘जय भीम जय भारत’ youtube चॅनेल चे सर्व विडिओ व्हायरल! डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुध्द यांच्या जीवकार्यावर प्रकाश टाकण्यासाठी त्यांचे विचार घरा घरात पोहंचविण्याचे कार्य आमच्या ( www.brambedkar.in ) वेबसाईट च्या माध्यमातून तसेच youtube चॅनेल द्वारे आम्ही गेल्या ८ – १० वर्षा पासून आंबेडकरी चळवळीच्या डिजिटायझेशनचे  कार्य  करत आहोत. आमच्या ‘जय भीम जय भारत’

‘जय भीम जय भारत’ youtube चॅनेलचे सर्व विडिओ व्हायरल! Read More »

आज्ञाधारकता, शिस्त, आणि वेळेचं भान या त्रिसूत्रीमुळेच माणुस महान बनतो!

तीन गुण – आज्ञाधारकता, शिस्त, आणि वेळेचं भान – हे असे महत्त्वाचे गुण आहेत, ज्यामुळे एखादा माणूस महान व्यक्तिमत्त्व बनू शकतो. या गुणांचा वापर करून अनेक यशस्वी आणि प्रभावशाली व्यक्तींनी इतिहास घडवला आहे. चला पाहूया की या गुणांचा जगातील महान नेते आणि व्यक्तिमत्त्वांवर कसा परिणाम झाला आहे. १. डॉ. बाबासाहेब आंबेडकर: शिस्त आणि वेळेचं भान

आज्ञाधारकता, शिस्त, आणि वेळेचं भान या त्रिसूत्रीमुळेच माणुस महान बनतो! Read More »

न्यायदेवेतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवली, हातात तलवारी ऐवजी संविधान!

न्यायदेवतेच्या डोळ्यावरील जी पट्टी होती आणि आता ती नाही असं काहीतरी वेगळं करणे खरंच योग्य आहे की अयोग्य हा संशोधनाचा विषय आहे. अस मानल जात होतं की जे डोळ्यावरील पट्टी आहे ती न्यायदेवता न्याय करत असताना पुढे कोण आहे? गरीब व्यक्ती आहे की श्रीमंत आहे महिला आहे की पुरुष आहे हे न्यायदेवताला कळत नव्हतं, कळू

न्यायदेवेतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवली, हातात तलवारी ऐवजी संविधान! Read More »

राज्यात आरक्षण उपवर्गीकरण होणार, अभ्यासासाठी सरकारकडून समिती

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामधील निर्देशानुसार अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. त्यासंबंधीचा हा महाराष्ट्र शासनाने काढलेला ‘जी आर’ आपण पाहु शकता… हा विषय खूप गंभीर आहे,  माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्णयानुसार आदेशानुसार राज्य सरकारने अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. तर मित्रांनो या विरोधामध्ये आवाज उचलण्याची गरज

राज्यात आरक्षण उपवर्गीकरण होणार, अभ्यासासाठी सरकारकडून समिती Read More »

‘RTE 2009’ कायद्यान्वये इंग्लिश स्कुल मध्ये २५% विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक!

‘शिक्षण हक्क अधिकार अधिनियम 2009’ हा कायदा सर्व भारत देशातील ६ वर्ष ते १४ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मोफत आणि अनिर्वार्य शिक्षणाचा अधिकार बहाल करतो. तर अशा या कायद्यामध्ये महाराष्ट्र सरकारने 9 फेब्रुवारी 2024 रोजी असंविधानिक बदल केला होता. सरकारच्या या बदलाच्या निर्णयामुळे वंचित घटकातील लाखो विद्यार्थी नामांकित विनाअनुदानित शाळेमध्ये प्रवेशापासून वंचित राहणार होते. शासनाच्या या

‘RTE 2009’ कायद्यान्वये इंग्लिश स्कुल मध्ये २५% विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक! Read More »

ऑल इंडिया पँथर सेना शाखा विषयी संपूर्ण माहिती

Deepak Kedar National President Head Quarter 2, Arvind Colony, Opp. Sindhu Park, Near Divya Heights, Rahatani, Pune – 411017 Vinod Bhole Maharashtra President Mob. 9970886966 Rajesh Bhai Borde Taluka Chikhali, Dist Buldhana Mob. 7218695029   संदेश वाघचौरे मुंबई प्रदेश अध्यक्ष 8108142434 दादाराव ढोले दीक्षाभूमी (विदर्भ) अध्यक्ष 9067357817 बाळासाहेब शेंडगे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष 7498414990 बंटीदादा सदाशिवे

ऑल इंडिया पँथर सेना शाखा विषयी संपूर्ण माहिती Read More »

charitable trust help

वैद्यकीय आणि आर्थिक मदत देणाऱ्या सामाजिक संस्थांची माहिती

सर रतन टाटा ट्रस्ट बॉम्बे हाऊस, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई-४००००१ कॉल: ०२२-६६६५८२८२ रिलायन्स फाउंडेशन पूर्वी अंबानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट-२२२-मेकर चेंबर्स IV, ३-रा मजला,नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१ कॉल करा: ०२२-४४७७०००० ०२२-३०३२५००० अमिरीलाल घेलाभाई चॅरिटेबल ट्रस्ट-७१ गीतांजली-७३-७५ वाळकेश्वर रोड,मुंबई ४००००६ आशा किरण चॅरिटेबल ट्रस्ट C/oRadium Keysoft Solutions Ltd, कॉल करा: ०२२-२६३५८२९०१०१०रायगड दर्शन,इंडियन ऑइल कॉलनी समोर, जेपी रोड,अंधेरी-w-मुंबई ४०००५३ अस्पी चॅरिटेबल

वैद्यकीय आणि आर्थिक मदत देणाऱ्या सामाजिक संस्थांची माहिती Read More »

बुध्द धम्मातील १२ अनमोल तत्व

बौद्ध धम्म हा केवळ एक धर्म नसून तर एक जीवनशैली आणि तत्त्वज्ञान आहे. गौतम बुद्धांनी सांगितलेली ही तत्त्वे मानवी जीवनाला शांत, समृद्ध आणि अर्थपूर्ण बनवतात. या लेखात आपण बौद्ध धर्मातील १२ मूलभूत तत्त्वांचा अभ्यास करू. १. चार आर्य सत्ये (The Four Noble Truths) बौद्ध धर्माचा पाया ही चार आर्य सत्ये आहेत: दुःख – जीवनात दुःख आहे. दुःख समुदाय – तृष्णा (इच्छा)

बुध्द धम्मातील १२ अनमोल तत्व Read More »