सेंट्रल व्हिस्टावरील राष्ट्रचिन्ह दुरुस्तीचा सुप्रिम कोर्टाचा आदेश ! समस्त भारतीयांच्या आक्रोशाचा विजय !
भारताचे राष्ट्रचिन्ह(बोधचिन्ह)-राजमुद्रा 26 जानेवारी 1950 रोजी सारनाथ येथील अशोक स्तंभावरील स्वीकारलेले सम्राट अशोकाचे सिंह हे चिन्ह विनम्र आहे.परंतु नवीन संसदेच्या इमारतीवर लावलेले सिंह हे चिन्ह विकृत,विध्वंसक,अमानवी असलेले दिसत आहे. भारत बुद्धाची भूमी आहे!! Related posts: सत्यमेव जयते : सत्याचाच विजय होतो! बौध्द धम्म ध्वज दिन (८ जानेवारी) संत गुरु रविदास जयंती (19 फेब्रुवारी) लोभ आवरता […]








