brambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ प्रेरणादायी सुविचार

शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!   तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.   जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.   शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.   मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो.   स्त्री जात […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ प्रेरणादायी सुविचार Read More »

‘जय भीम जय भारत’ या युट्यूब चॅनेल मधील व्हिडिओज प्रचंड व्हायरल!

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ऐतिहासिक ऑडिओ बुक्स आता ऐकायचे! Audio Books of Dr. Babasaheb Ambedkar शूद्र पूर्वी कोण होते? https://youtu.be/DscZnshFaiQ?si=xKpijqUzfjD_gAXC डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १३, भाग १ https://youtu.be/7iPikrCl4bE?si=1g7-EPm7ekGpt4Ul बुध्द की कार्ल मार्क्स https://youtu.be/SkqBVhdmveM?si=mCBnC0gacx9FJitt मुक्ती कोण पथे? https://www.youtube.com/watch?v=ueXyUohz7BA भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म https://www.youtube.com/watch?v=hp0albETrO4   Requesting you to Please subscribe our Youtube

‘जय भीम जय भारत’ या युट्यूब चॅनेल मधील व्हिडिओज प्रचंड व्हायरल! Read More »

एल्गार परीषद- भीमा कोरेगाव खटला हे एक षड्यंत्र आहे याचा ढळढळीत पुरावा..

एल्गार परीषद- भीमा कोरेगाव खटला हे एक षड्यंत्र आहे याचा ढळढळीत पुरावा.. Washingtonpost या वृत्तपत्राने नुकत्याच दिलेल्या बातमीनुसार, एल्गार परिषद-भीमा कोरेगाव खटल्यातील बंदी व मानवधिकार कार्यकर्ते रोना विल्सन यांच्या कंप्युटर मध्ये अनेक गोष्टी plant करण्यात आल्या होत्या. आर्सेनल कंसलटिंग नावाच्या कंपनीने आपला तपशीलवार अहवाल या संदर्भात दिला आहे. बातमीची लिंक सोबत जोडत आहोत. एल्गार परिषद-भीमा

एल्गार परीषद- भीमा कोरेगाव खटला हे एक षड्यंत्र आहे याचा ढळढळीत पुरावा.. Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालीलप्रमाणे आहेत. मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा Read More »

किसान आंदोलन जर यशस्वी झाले नाही तर देशातील हेच आंदोलन शेवटचे असेल…

*किसान आंदोलन जर यशस्वी झाले नाही तर देशातील हेच आंदोलन शेवटचे असेल…* *एक शीख आंदोलनकर्ता* *जय जवान जय किसान* ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होत आहे तो अगदीच असंविधानिक आहे. मागील सत्तर दिवसांपासून शेतकरी कडक थंडी पावसात आंदोलन करीत आहेत. त्यांच्या अधिकारांसाठी. शासनाने जे शेतकरी बिल पारित केले त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. ज्या

किसान आंदोलन जर यशस्वी झाले नाही तर देशातील हेच आंदोलन शेवटचे असेल… Read More »

बौध्द असाल तर हे जरूर करा

1)दररोज दिवसातुन दोनवेळ (सकाळ-सायंकाळ) घरी तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून त्रिवार पंचाग प्रणाम करा. 2)दिवसातून एकवेळ सहपरिवार सामुदायिक बुद्धवंदना घ्या. 3)दररोज दोनवेळ किमान 10मी.आनापान (ध्यान)करा.त्यानंतर 5 मी.मंगल मैत्री देखील करावी.तसेच दररोज दै. सम्राट,महानायक,बहुजन नायक इ.वृत्तपत्रांचे अवश्य वाचन करावे.किमान अर्धा/ एक तास लॉर्ड बुद्धा टी.व्ही,आवाज इंडिया,महाबोधी चनेल इ.वरील कार्यक्रम

बौध्द असाल तर हे जरूर करा Read More »

२६ जानेवारी: देशाला संविधान बहाल केलेल्या दिनी सत्यनारायणाची पुजा का ?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांचे राज्य संपुष्टात येऊन आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यानंतर देशातील थोर नेत्यांनी भारताचा एकसंघ असा कायदा किंवा संविधान निर्माण करण्याच्या कार्याला सुरुवात केली.  संविधान निर्मितीचे महान कार्य करण्यासाठी घटना समिती निर्माण करण्यात आली. त्यामधील काही सदस्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे आणि काही अप्ररिहार्य कारणामुळे संविधान निर्मितीचे मोलाचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवस रात्र एक

२६ जानेवारी: देशाला संविधान बहाल केलेल्या दिनी सत्यनारायणाची पुजा का ? Read More »

लातूर: अभिनेत्री कविता मोरवणकर लावणार साहित्य संमेलनात हजेरी!

  स्मृतिशेष सीताराम धसवाडीकर यांच्या स्मरणार्थ, दि.16 व 17 एप्रिल 2022 रोजी, लातूरच्या दयानंद सांस्कृतिक सांभागृहात, आयोजित केलेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनात उदघाटक मा. आनंदराज आंबेडकर, संमेलनाध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रमुख पाहुणे डॉ.जनार्दन वाघमारे आदींच्या सोबतच, उदघाटन सोहळ्यात, प्रसिद्ध अभिनेत्री तथा ख्यातनाम नाटककार व कवयित्री, कविता मोरवणकर (मुंबई) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. त्याबरोबरच त्या निमंत्रितांच्या

लातूर: अभिनेत्री कविता मोरवणकर लावणार साहित्य संमेलनात हजेरी! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी इतर नेत्यांचे मत!

मी जेव्हा डॉ. आंबेडकरांना भेटण्यासाठी त्यांच्या राजगृहात गेलो, तेव्हा मी एका भल्या मोठ्या ग्रंथालयात आलो की काय! असा भाव तेव्हा मला झाला. त्यांच्यासारख्या विद्यासंपन्न पुरूष जगात दुसरा असू शकत नाही. “” – प्रल्हाद केशव अत्रे डॉ. आंबेडकर म्हणजे शतकाशतकातून कधीतरी काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न होते. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असे म्हणतात. मी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी इतर नेत्यांचे मत! Read More »

नामदेव ढसाळ यांच्या कविता

महाकवी नामदेव ढसाळ  यांच्या कविता महाकवी नामदेव ढसाळ यांची समाजस्थिती विषद करणारी एक कविता… ‘ तहाची कविता ‘ व्हा, रे ..आता शहाणे शोधू नका ‘ बहाणे.. आपलीच ‘ लोक ‘हरली आपल्यातल्या ‘ तहा ‘ ने…! आपल्याच ‘ बहाद्दराने केलिया ‘आपली ‘ दैना आपल्या ‘लोकांविरोधी आपलीच ‘ भिम सैना….! आपल्यातूनी’ पळाला शत्रूस ..तो ‘ मिळाला.. देई

नामदेव ढसाळ यांच्या कविता Read More »