महाराष्ट्रातील वैचारिक विद्यापीठ हरवले!! सुप्रसिद्ध लेखक, ख्यातनाम विचारवंत, उत्तम प्रशासक: डॉ. जनार्दन वाघमारे!!!
लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील कवठा या अडवळणाच्या गावी स्वातंत्र्याच्या पूर्वी म्हणजे 11 नोव्हेंबर 1934 साली शैक्षणिक सामाजिक व साहित्यिक क्षेत्राला आगळे वेगळे प्रभावशाली वळण लावणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व जन्माला आले त्या वैचारिक विद्यापीठाचे नाव म्हणजे डॉ. जनार्दन वाघमारे होय. 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी आठ वाजता त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सर्वदूर सर्वक्षेत्रात शोककळा पसरली. वयाच्या 92 […]











