डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना : प्रत्येक नागरिकाचा संरक्षक कवच
भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाला एक सशक्त लोकशाही मार्गदर्शक हवी होती. ही जबाबदारी स्वीकारून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली, जी आज प्रत्येक नागरिकाच्या स्वातंत्र्याचे संरक्षक कवच आहे. राज्यघटनेतील मूलभूत अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य (कलम १९) – प्रत्येकाला विचार मांडण्याचा आणि व्यक्त होण्याचा हक्क. समानतेचा हक्क (कलम १४) – जात, धर्म, लिंग यांचा भेद न करता […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना : प्रत्येक नागरिकाचा संरक्षक कवच Read More »