आंबेडकर परिवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना : प्रत्येक नागरिकाचा संरक्षक कवच

भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाला एक सशक्त लोकशाही मार्गदर्शक हवी होती. ही जबाबदारी स्वीकारून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली, जी आज प्रत्येक नागरिकाच्या स्वातंत्र्याचे संरक्षक कवच आहे. राज्यघटनेतील मूलभूत अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य (कलम १९) – प्रत्येकाला विचार मांडण्याचा आणि व्यक्त होण्याचा हक्क. समानतेचा हक्क (कलम १४) – जात, धर्म, लिंग यांचा भेद न करता […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना : प्रत्येक नागरिकाचा संरक्षक कवच Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालीलप्रमाणे आहेत. मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा Read More »

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?