2021

मेंदू काढून टाकलेली नवी जमात

सध्या आपला भारत देश अतिशय भयानक परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. येणारा काळ हा नवीन पिढीसाठी अतिशय कठीण असून त्यांच्यासमोर जातीधर्माचे व्देषयुक्त वातावरण तयार करुन आपण काय मांडून ठेवत आहोत याचे भान नसलेल्या लोकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. कारण मेंदू काढून टाकलेल्या एका नव्या जमातीने सध्या आपला देश पूर्णपणे ताब्यात घेतला आहे. ज्या लोकांनी हा मेंदू […]

मेंदू काढून टाकलेली नवी जमात Read More »

भन्ते अश्वजित यांचे निधन

भन्ते अश्वजित हे भुसावळ येथे वर्षावास साठी गेले होते, तेथे त्यांना हृदय विकार चा झटका आला होता, अँजिओप्लास्टी केली,चेक केले असता 3 ब्लॉक आढळून आले, त्यावर उपचार केले, तब्येत बरी होऊन विहारात गेले होते, परत तीन दिवसांनी तब्येत बिघडली आणि परत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले परंतु शरीराने साथ दिली नाही, आता 10,40 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली,भन्ते

भन्ते अश्वजित यांचे निधन Read More »

विपस्सना द्वेष म्हणजे धम्मद्रोह होय

विपश्यनेच्या मुद्द्यावर आपसात भांडणे चुकीचे आहे. विपश्यना हा भगवान बुद्धाचा उपदेश आहे. तो मज्जिम निकायच्या सतीपत्ठान सूत्तात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध  आणि त्यांचा धम्म ग्रंथात धम्म म्हणजे काय ? या प्रकरणात हा उपदेश नमूद केला आहे. आपले काही गैरसमज असतील तर दूर करण्याचा अल्पसा प्रयत्न करतो. विपश्यना शिबिर म्हणजे एक कार्यशाळा आहे. तेथे धम्म प्रशिक्षण

विपस्सना द्वेष म्हणजे धम्मद्रोह होय Read More »

राज_ठाकरे आणि पुरंदरे प्रेम – पंकज रणदिवे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या शिवसेनेमध्ये योग्य स्थान न मिळाल्यामुळे वेगळा पक्ष स्थापन केलेल्या पक्षाचे नेते व संस्थापक अध्यक्ष आहेत.त्यांना शिवसेनेमध्ये योग्य स्थान न मिळाल्या मुळे 09 मार्च 2006 मध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष काढला.त्यांचे चिन्ह रेल्वे इंजिन आहे.त्यांनी नुकताच त्यांचा पक्षाचा झेंडा बदलला असून राजमुद्रा व भगवा झेंडा पक्षाचा अधिकृत

राज_ठाकरे आणि पुरंदरे प्रेम – पंकज रणदिवे Read More »

डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे दुःखद निधन…

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी करून समाजापुढे आणणाऱ्या जेष्ठ संशोधक -लेखिका, स्त्री मुक्ती चळवळ आणि परित्यक्ता स्त्रियांची चळवळ, आदिवासी चळवळी मध्ये पायाला भिंगरी लावून झपाटल्या सारखे काम करणाऱ्या विचारवंत

डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे दुःखद निधन… Read More »

सैराट मधील रिंकू राजगुरुचा दलित महिलांच्या संघर्षावर नवीन चित्रपट 200 Halla Ho

बऱ्याच वर्षांनंतर असे अनपेक्षित चित्रपट पाहायला मिळतात. रिंकू राजगुरूनेही हिंदी मध्ये जबरदस्त पदार्पण केलेय आज “हल्ला हो” हा चित्रपट बघितला. 2004 नागपूर मधील अक्कू यादव या मर्डर प्रकरणातील सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट आहे… डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीला बोललेल्या ” i have no land (मला जन्मभूमीच नाही ) हे शब्दच एका रिटायर्ड दलित जजला आठवायला

सैराट मधील रिंकू राजगुरुचा दलित महिलांच्या संघर्षावर नवीन चित्रपट 200 Halla Ho Read More »

दीक्षा शिंदे हिची अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या फेलोशिपसाठी निवड!

औरंगाबाद, महाराष्ट्रातील 14 वर्षीय “दीक्षा शिंदे” हिची अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या फेलोशिपसाठी निवड झाली आहे. दीक्षा शिंदेने ब्लॅक होल आणि गॉडवर सिद्धांत लिहिला. दीक्षा शिंदे हिची नासाच्या एमएसआय फेलोशिप पॅनेलवर पॅनेलिस्ट म्हणून निवड झाली आहे. संपूर्ण देशासाठी ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. जय भीम…नमो बुद्धाय

दीक्षा शिंदे हिची अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या फेलोशिपसाठी निवड! Read More »

मिस.इंडिया करिता बौद्ध वर्षा डोंगरेची निवड

वर्षा डोंगरे, एक 24 वर्षीय मूकबधीर मुलगी जी एका गरीब आणि बौद्ध कुटुंबात वाढली, त्याची मिस इंडिया किताबसाठी निवड झाली आहे. वर्षा डोंगरे यांनी संपूर्ण भारतातील अनेक स्पर्धांमध्ये हा राष्ट्रीय किताब आणि सन्मान मिळवून इंदूरचे गौरव केले आहे. त्याची आई सुद्धा मुकबधिर आहे पण आम्ही नेहमीच वर्षाला तिचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि तिचे

मिस.इंडिया करिता बौद्ध वर्षा डोंगरेची निवड Read More »

मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव कसे मिळाले?

*माहीत आहे का तुम्हाला…..????* *फक्त एका नावासाठी एवढे रक्त का सांडावे लागले….????* *कोण होते ते लोक जे विरोध करत होते???????* *काय होता 14 जानेवारी नामांतर लढा ???* *१९७८ ला मुख्यमंत्री शरद पवारांनी महाराष्ट्र विधानसभेत सर्वप्रथम विद्यापीठ नामांतराचा ठराव मांडला आणि येथूनच खरा वाद सुरु झाला .* *मराठवाड्यासारख्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या भागात शिक्षणाची ज्ञानगंगा आणणारे डॉ. बाबासाहेब

मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव कसे मिळाले? Read More »

स्वातंत्र्याची पंच्याहात्तरी आणि बाबासाहेबांचा तो इशारा – सुभाष वारे

देशाचा स्वातंत्र्यलढा जर आम जनतेच्या सुख दुःखाशी बांधीलकी घोषित करत असेल तर स्वातंत्र्यलढ्याला जनताही आपला मानते व त्यात बढ चढकर सहभाग नोंदवते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 1920 नंतर ही प्रक्रिया सुरु झाली. म. गांधीजी आणि स्वातंत्र्यलढ्याच्या अन्य नेत्यांचा जनतेशी संवाद सुरु झाला आणि त्या संवादातून जनतेला एक शब्द मिळाला. तुम्ही शेतकरी असाल, भूमीहीन शेतमजूर असाल, कामगार

स्वातंत्र्याची पंच्याहात्तरी आणि बाबासाहेबांचा तो इशारा – सुभाष वारे Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?