Mangesh Tompe

आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विद्यार्थी, मुख्याध्यापकांसह 9 जणांना बेंगळुरूमध्ये अटक

आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विद्यार्थी, मुख्याध्यापकांसह 9 जणांना बेंगळुरूमध्ये अटक. भीमराव आंबेडकर आणि दलितांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या भाषनेवरून बंगळुरू पोलिसांनी सोमवारी जैन विद्यापीठाच्या सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीजच्या सात विद्यार्थ्यांसह नऊ जणांना अटक केली, असे द इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे. विद्यापीठाचे प्राचार्य डॉ. दिनेश निळकांत तसेच स्किट झालेल्या कार्यक्रमाचे आयोजक यांनाही अटक करण्यात आली आहे. […]

आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विद्यार्थी, मुख्याध्यापकांसह 9 जणांना बेंगळुरूमध्ये अटक Read More »

सर्वोच्च न्यायालय भारतातील द्वेषयुक्त भाषण समस्येचे निराकरण करू शकते ?

सर्वोच्च न्यायालय भारतातील द्वेषयुक्त भाषण समस्येचे निराकरण करू शकते ? बर्‍याच घटनांमध्ये, न्यायालयाने म्हटले आहे की द्वेषयुक्त भाषण रोखणे कठीण आहे, अनेकदा अधिकार्‍यांकडून कारवाई न केल्यामुळे आणि काहीवेळा कायद्यातील त्रुटींमुळे.भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 2 फेब्रुवारी रोजी द्वेषयुक्त भाषण रोखण्यासाठी मूलभूत समस्यांवर प्रकाश टाकला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अधिकारी द्वेषयुक्त भाषणाच्या घटनांवर कोणतीही कारवाई करत नसल्याबद्दल खेद व्यक्त

सर्वोच्च न्यायालय भारतातील द्वेषयुक्त भाषण समस्येचे निराकरण करू शकते ? Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जागतिक महिला दिवस

मनुस्मृतीच्या काळात स्त्रीही बंदिस्त होती. तिचा जन्म झाल्यानंतर  सांभाळ वडिलांने करायचा, लग्नानंतर नवऱ्याने आणि वृद्ध झाल्यानंतर मुलांनी संभाळ करायचा. म्हणजेच महिला ही जन्म ते मृत्यूपर्यंत पुरुषांच्या छायेखाली होती. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेल्या हिंदू कोड बिलाचा फायदा खऱ्या अर्थाने देशातील सर्व सर्वधर्मीय महिलांना झाला. त्यांचे दुबळे जीवन नष्ट करुन त्यांना पुरुषांच्या बरोबरीने सर्व हक्क मिळवून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जागतिक महिला दिवस Read More »

लंडनहून बाबासाहेबांचे रमाईला लिहिलेले पत्र.

दिनांक ३० डिसेंबर १९३० रोजी इंग्लंड वरून डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी रमाई यांना लिहिलेले पत्र आजहि काळजाला पिळून टाकतं•••••   रमा !   कशी आहेस रमा तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना

लंडनहून बाबासाहेबांचे रमाईला लिहिलेले पत्र. Read More »

धन्य हा दिवस झाले तथागतांच्या अस्थींचे दर्शन – औरंगाबादकर

धन्य हा दिवस झाले तथागतांच्या अस्थींचे दर्शन – औरंगाबादकर औरंगाबाद – अडीच हजार वर्षानंतर थायलंड येथील महाकारूनिक तथागत गौतम बुद्धाच्या पवित्र अस्थींचे दर्शन हे औरंगाबाद मधील तमाम अनुयायांना करण्यात आले. हजारोंच्या उपसकांच्या गर्दीत ही धम्मपदयात्रा परभणी येथून थायलंड मधील 110 बौद्ध भिक्खू आणि भारतीय बौद्ध भिक्खू यात सामील होते. परभणीतुन निघालेली पदयात्रा ही गुरुवारी रात्री

धन्य हा दिवस झाले तथागतांच्या अस्थींचे दर्शन – औरंगाबादकर Read More »

वंचित बहुजन आघडीची युती हि शिवसेनेसोबत म्हणजेच उद्धव ठाकरेंसोबत आहे, “इतरांचं काही देणंघेणं नाही. – प्रकाश आंबेडकर

महाविकास आघाडी सोबत जाणार कि नाही याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्टीकरण… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना हि युती पत्रकार परिषेदेत जाहीर करण्यात आली असून, यावरून राजकीय वातावरणात बऱ्याचश्या बातम्या पसरू लागल्याने युतीला वेगळे वळण लागते कि काय हे अद्याप देखील स्पष्ट झालेले नाही. युती होऊन काही दिवसच

वंचित बहुजन आघडीची युती हि शिवसेनेसोबत म्हणजेच उद्धव ठाकरेंसोबत आहे, “इतरांचं काही देणंघेणं नाही. – प्रकाश आंबेडकर Read More »

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना – महाराष्ट्र शासन

सावित्रीबाई फुले  शिष्यवृत्ती योजना – महाराष्ट्र शासन 12 जानेवारी, 1996 अन्वये विजाभज विद्यार्थीनीं करिता व शासन निर्णय दिनांक 29 ऑक्टोबर, 1996 पासून भटक्या विमुक्त जाती प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सुध्दा लागू करण्यांत आली आहे. सदरहू प्रवर्गाच्या विद्यार्थींनींचे गळतीचे प्रमाण कमी  करण्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते. * ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव भटक्या विमुक्त जाती

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना – महाराष्ट्र शासन Read More »

रमाबाई – रमाई आंबेडकर यांचे जीवन चरित्र

रमाबाई (रमाई) आंबेडकर यांचे जीवन चरित्र – नाव -रमाई (रमाबाई), रमा (बाबासाहेब रमाबाईंना प्रेमाणे ‘रामू’ म्हणत) जन्म -७ फेब्रुवारी  १८९८ जन्मस्थान – वंणदगाव मृत्यू -२७ मे, १९३५ (वय ३५) राजगृह, दादर, मुंबई वडिल – भिकू धुत्रे (वलंगकर) आई – रुक्मिणी भिकू धुत्रे (वलंगकर) पती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर अपत्ये – यशवंत आंबेडकर रमाबाई यांचे सुरवाती

रमाबाई – रमाई आंबेडकर यांचे जीवन चरित्र Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?