डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानकार नव्हते, तर एक अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे दूरद्रष्ट विचारवंत होते. शेती, शेतकरी आणि भूमिहीन मजुरांचे प्रश्न हे त्यांच्या अभ्यासाच्या केंद्रस्थानी होते. “डॉ. आंबेडकरांचे शेतीविषयक विचार” [Ambedkar thoughts on Agriculture] या पुस्तकात त्यांनी मांडलेली मते आजही तितकीच समर्पक आणि प्रेरणादायी आहेत.