2019

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि डॉ. आंबेडकर

आज १ मे, जागतिक कामगार दिन तसेच आपला महाराष्ट्र दिन. १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आज ‘महाराष्ट्रदिन’ साजरा होत आहे. ” मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ” या मागणीतून ‘ संयुक्त महाराष्ट्र समिती’ची स्थापना झाली आणि तब्बल २२ वर्षांच्या (१९३८-६०) अथक मेहनतीतून, अनेक मोर्चे-आंदोलनातून, आणि १०६ […]

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि डॉ. आंबेडकर Read More »

भक्त नको अनुयायी बना: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मला नाचणारी माणसं नको, तर वाचणारी हवीत! *_कारण नाचणारी माणसं क्षणीक सुखा साठी नाचतील, कोणाच्याही तालावर नाचतील ,फक्त गरजेपुरतं नाचतील आणि विसरून जातील कि, आपल्याला मूळ उद्देश पूर्ण करायचा आहे.**आणि_ वाचणारी माणसं नाचणार नाहीत, पण आपल्या वाचनाच्या जोरावर, लेखणीच्या तालावर इतरांना नाचवतील।* तथागत शत्रांनेही नव्हे आणि शास्त्रानेही नव्हे केवळ वाणीने आणि बोलण्याचे क्रांती करणारे गौतम बुद्ध

भक्त नको अनुयायी बना: डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »

भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..!

‘मी संपूर्ण भारत बुद्धमय करीन’ असे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते. डॉ. आंबेडकरांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी सदिच्छा प्रत्येक बाबासाहेबांचे अनुयायी नेहमी व्यक्त करीत असतात. आपले धम्म मार्गदर्शक व नेते हे स्वप्न साकार करण्यास अपयशी ठरत आहेत. त्याबद्दल आपण खेद व्यक्त करीत असतो. परंतु हे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान सर्व विद्वान

भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..! Read More »

*** दिक्षा भूमी ***

दिक्षाभूमी म्हणजे परिवर्तनाच नाव दिक्षाभूमी म्हणजे प्रबोधनाच गांव हजारो पावलांनी चालत येणारी क्रांती म्हणजे दिक्षाभूमीबुद्धाच्या डोळ्यांतून पाझरणारी शांती म्हणजे दिक्षाभूमीकोट्यावधी पाखरांच घरटं म्हणजे दिक्षाभूमीदाही दिशातून उगवणारी पहाट म्हणजे दिक्षाभूमीदिक्षाभूमी म्हणजे माणसास आलेली जागदिक्षाभूमी म्हणजे मनूस लागलेली आगदिक्षाभूमी म्हणजे न थांबणारे वादळदिक्षाभूमी म्हणजे निर्णायक परिवर्तनाची चळवळजुलमी परंपरेविरुद्ध रण म्हणजे दिक्षाभूमीमानवी प्रतिष्ठेसाठी दिलेले आव्हान म्हणजेबुद्धाने जगाला दिलेली

*** दिक्षा भूमी *** Read More »

कश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका …..

कश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका …. प्रस्तावना :- आंतरराष्ट्रीय राजकारणात “विदेश नीती” महत्वपूर्ण असते, कोणत्या देशासोबत कसे संबंध असले पाहिजेत हे विदेश निती ठरवते. 1945 ला दुसरे महायुद्ध संपले आणि वेगवेगळे देश दोन गटांमध्ये विभागले गेले, एक गट अमेरिकेचा आणि दुसरा गट रशियाचा , 1947 ला इंग्रज निघून गेले आणि भारताची सत्ता

कश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका ….. Read More »

बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी..

बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी….. 1) महाडच्या चवदार तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जावून शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यानी “जय शिवरायच्या” घोषणा दिल्या.बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्यागृहाची सुरुवातशिवरायांचे दर्शन घेवून केली. 2) बेळगाव येथे शिवरायांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहूनेम्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी.. Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?