सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीचे संबंध कसे असावे?
सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीचे संबंध कसे असावे? Read More »
<iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/zhn3un7id4Q” title=”YouTube video player” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share” allowfullscreen></iframe>
बुद्धांना अर्हत का म्हणतात ? अर्हत म्हणजे काय ? Read More »
दिपक सुर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली… दिपक सूर्यवंशी तगरखेडा गावाचा सुपुत्र. त्यावेळची जी दोन -चार नावे घेता येतील अशा दलित समाजातला तो पदवीधर -पदव्युत्तर शिक्षण घेतलेला युवक. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी झपाटलेला एक तरुण व्यक्ती. धडपड त्याच्या रोमारोमात भिनलेली. खिशात रुपया नसतानाही बुद्धिस्ट इंटरनेशनल स्कूलची स्थापना निलंगा येथे केली. तो सतत प्रयत्नशील राहिला घरी कधीच
तळागाळातला खरा कार्यकर्ता हरवला – -सतीश हानेगावे Read More »
कारण तुमची भावी पिढी तुमच्या मृत्यूचा बदला घेईल. परंतु अन्याय सहन करुन मराल… तर तुमची भावी पिढी तुमच्या प्रमाणे गुलामच राहील… यासाठी तुम्हाला स्वातंञ्य काय हे जाणून घ्यावं लागेल… स्वातंञ्य कशास म्हणावं…??? एक स्वतंञ माणूस म्हणजे असा एक माणूस की जो कितीही लहान किंवा महान असेल… जो असल्या तसल्या विभूतीच्या पायावर आपले स्वातंञ्य अर्पण करित
अन्यायाचा प्रतिकार करताना प्रसंगी तुम्हाला मरण आले तरी चालेल… Read More »