August 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेच्या चित्रीकरणासाठी यांना राहत घर आणि छापखाना विकावा लागला….

(काळाच्या पडद्याआड गेलेली त्या शेवटच्या क्षणांची संघर्षमय कहाणी…) ६ डिसेंबर १९५६… महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस… अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध धगधगणारा लावा, कडाडणारी तोफ शांत झाली होती… नऊ कोटींची जनता क्षणात पोरकी झाली होती… प्रत्येकाच्या पायातील युगांयुगाचा गुलामगिरीचा साखळदंड आपल्या विध्वतेंन तोडणारा तो करोडांचा कैवारी आता निघून गेला होता… त्यांचं दिल्लीत निधन झाल्याची बातमी […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेच्या चित्रीकरणासाठी यांना राहत घर आणि छापखाना विकावा लागला…. Read More »

डॉ. हर्षदीप कांबळे यांचे कार्य; शेतमजुराच्या मुलाला IIT चे शिक्षण देऊन USA ला पाठवले…

डॉ.बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिने आयएएस अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांचे कार्य; शेतमजुराच्या मुलाला IIT चे शिक्षण देऊन USA ला पाठवले… सामाजिक दृष्टिकोनातून माणसं मोठी व्हावीत याकरिता सातत्याने प्रयत्नांची पराकाष्टा करणारे डॉ.हर्षदीप कांबळे व्यक्तिमत्व यवतमाळ जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला परिचित आहे. ते यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना शेतमजूरी करून आपली रोज गुजार करणाऱ्या देवानंद डांगे परिवारातील

डॉ. हर्षदीप कांबळे यांचे कार्य; शेतमजुराच्या मुलाला IIT चे शिक्षण देऊन USA ला पाठवले… Read More »

आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास समाज कल्याण विभागाची ५० हजार रुपयाची मदत !

समाजातील जातीय व्यवस्था समाप्त करण्यासाठी आंतरजातीय विवाह होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातील समाज कल्याण विभागा तर्फे आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास रोख रुपये ५०,०००/- देण्याची तरतूद आहे. आंतरजातीय विवाह ही सामाजिक विषमता दूर करण्यासाठी एक आवश्यक बाब आहे. त्यासाठी आंतरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासकीय स्तरावरून आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. त्याकरिता विहित

आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास समाज कल्याण विभागाची ५० हजार रुपयाची मदत ! Read More »

साहित्यरत्न अण्णाभाऊंचे बाबासाहेबाप्रती असलेलं प्रेम

अण्णाभाऊनी त्यांची “फकिरा” ही कादंबरी डॉ आंबेडकराच्या झुंजार लेखणीला अर्पण केली होती. ६ डिसेंबर १९५६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरीनिर्वान झाले त्यावेळी आणि त्याच्यानंतर सगळ्या देशामधून, राज्यामधून, जिल्ह्यामधुन, तालुक्यामधुन आणि नगरा-नगरा मधून बाबासाहेबांना श्रध्दांजली देण्याचा कार्यक्रम होत होता. अश्याच वेळी आपल्या महाराष्ट्रातील सगळे त्यावेळेचे ख्यातनाम गायक, ख्यातनाम कवी , शाहीर यांनी ठरवले कि आपण हि बाबासाहेबांना

साहित्यरत्न अण्णाभाऊंचे बाबासाहेबाप्रती असलेलं प्रेम Read More »

बाबासाहेबांचे बौद्ध धम्माबद्दल विचार

•माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु बुद्ध होत. जगाचं कल्याण फक्त बुद्ध धम्मच करु शकेल. •तरुण लोक धर्माविषयी बेफिकीर बनत चालले आहेत हे पाहुन मला दुःख होते. काही लोक समजतात तशी धर्म ही अफुची गोळी नाही. माझ्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा माझ्या शिक्षणाचे फायदे समाजाला द्यावेत असे मला वाटते ते माझ्यात असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय.

बाबासाहेबांचे बौद्ध धम्माबद्दल विचार Read More »

विपस्सना द्वेष म्हणजे धम्मद्रोह होय!

विपश्यनेच्या मुद्द्यावर आपसात भांडणे चुकीचे आहे. विपश्यना हा तथागत बुद्धाचा उपदेश आहे. तो मज्जिम निकायच्या सतीपत्ठान सूत्तात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथात धम्म म्हणजे काय ? या प्रकरणात हा उपदेश नमूद केला आहे. आपले काही गैरसमज असतील तर दूर करण्याचा अल्पसा प्रयत्न करतो. विपश्यना शिबिर म्हणजे एक कार्यशाळा आहे. तेथे धम्म प्रशिक्षण

विपस्सना द्वेष म्हणजे धम्मद्रोह होय! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,

“हिंदू समाजाची सुधारणा करणे हे आमचे ध्येय नाही. हे आमचे कार्य नाही. स्वातंत्र्य मिळविणे हे आमचे ध्येय आहे. यापलीकडे आम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्तव्य नाही. धर्मांतर करुन जर आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळू शकते तर आम्ही हिंदू समाजाच्या सुधारणेचा लढा काय म्हणुन आमच्या अंगावर घ्यावा? त्या लढ्यात आमच्या सामर्थ्याची, शक्तीची व द्रव्याची आहुती काय म्हणुन द्यावी? हिन्दु

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, Read More »

सेंट्रल व्हिस्टावरील राष्ट्रचिन्ह दुरुस्तीचा सुप्रिम कोर्टाचा आदेश ! समस्त भारतीयांच्या आक्रोशाचा विजय !

भारताचे राष्ट्रचिन्ह(बोधचिन्ह)-राजमुद्रा 26 जानेवारी 1950 रोजी सारनाथ येथील अशोक स्तंभावरील स्वीकारलेले सम्राट अशोकाचे सिंह हे चिन्ह विनम्र आहे.परंतु नवीन संसदेच्या इमारतीवर लावलेले सिंह हे चिन्ह विकृत,विध्वंसक,अमानवी असलेले दिसत आहे. भारत बुद्धाची भूमी आहे!!

सेंट्रल व्हिस्टावरील राष्ट्रचिन्ह दुरुस्तीचा सुप्रिम कोर्टाचा आदेश ! समस्त भारतीयांच्या आक्रोशाचा विजय ! Read More »

बु. माणिकराव ढवळे ह्यांच्या पहिल्या पुण्यनुमोदन निमित्त प्रबुद्ध भारत वृत्तपत्राला एक लाख रुपये धम्म दान !

दि. ४ ऑगस्ट २०२२: आयु. प्रदीप ढवळे यांनी त्यांच्या वडिलांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्य प्रबुद्ध भारत वृत्तपत्राला १ लाख रुपये धम्म दान केले आहे. याप्रसंगी प्रदीप ढवळे पुढे म्हणतात – वृत्तपत्र हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा अविभाज्य भाग होता. समाजात प्रबोधन करण्यासाठी आणि त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी 1920 मध्ये आंबेडकरांनी वृत्तपत्रांमध्ये प्रवेश केला. त्यांनी 31 जानेवारी 1920

बु. माणिकराव ढवळे ह्यांच्या पहिल्या पुण्यनुमोदन निमित्त प्रबुद्ध भारत वृत्तपत्राला एक लाख रुपये धम्म दान ! Read More »

दांडेकर पुल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकचा नामकरण सोहळा!

पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजला जाणारा, #दांडेकर_पुल येथे आज दि.७ ऑगस्ट २०२२ रोजी “#भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_चौक” चा नामकरण सोहळा पार पडला. अजिंक्य भिमज्योत सेवा संघ

दांडेकर पुल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकचा नामकरण सोहळा! Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?