December 2018

मंगल परिणय: हळदिचा कार्यक्रम आणि धम्माचा अवमान !

– चंद्रहास तांबे, खारघर, नवी मुंबई (मो. ९८६९८६९७९२,   ९९२०८६९७९२)   भाग-१   माणसाच्या जिवनात येणा-या अनेक पवित्र घटनांपैकी मंगल परीणय अर्थात लग्न विवाह सोहळा हा एक अतिशय पवित्र असा कार्यक्रम होय.  या कार्यक्रमाची शुद्धता, पवित्रता आणि मंगलमय वातावरणाची निर्मिती राखण्यासाठी श्रद्धासंपन्न सुजन बौद्ध बांधवांनी काही खालील गोष्टींचा गांभिर्याने विचार करणे आवश्यक आहे.   लग्न सोहळ्याच्या […]

मंगल परिणय: हळदिचा कार्यक्रम आणि धम्माचा अवमान ! Read More »

धर्मांतराने दलितांना काय दिले? – मा. लक्ष्मण माने

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा मंत्र मनोमनी बौद्ध (महार) या समाजाने स्वीकारला. आतून-बाहेरून घुसळण चालूच होती. या समाजाने शिक्षणाचा ध्यास घेतला. हमाली करीन, मजुरी करीन, वाट्टेल ते करीन; पोरगं शिकवीन, त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर करीन हा ध्यास त्या सर्व समाजाने घेतला. सर्वांचीच मुलं डॉक्टर, इंजिनीअर झाली असं नाही. पण सर्वांनी प्राथमिक शिक्षण घेण्याचा निर्धार

धर्मांतराने दलितांना काय दिले? – मा. लक्ष्मण माने Read More »

भारतातील लोकशाही…!

१९५३ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बीबीसीला जी मुलाखत दिली आणि त्यात भारतातील लोकशाहीवर जे भाष्य केले त्यावरून भारतात लोकशाही यशस्वी होणार नाही असं बाबासाहेब म्हणाले होते अश्या प्रकारची चर्चा सध्या छेडण्यात आली आहे. याच विषयाला अनुसरून झालेल्या एका चर्चा सत्रात सुधींद्र कुलकर्णी या संघिष्ट आरक्षणविरोधी गांधीवाद्याने बाबासाहेबांची भविष्यवाणी फेल झाली असं विधान केलं. याच चर्चासत्रात

भारतातील लोकशाही…! Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?