बाबासाहेब आंबेडकर

BRAmbedkar.in भारतातील पहिली डिजिटल वेबसाइट विषयी माहिती आणि आव्हान!

१४ एप्रिल २०१६ या रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आम्ही हि वेबसाईट तयार केली. या वेबसाईट मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यात त्यांचे दुर्मिळ फोटोस, व्हिडिओस, त्यांचे लिहिले गेलेले पुस्तके त्यांच्याविषयीची गाणे, pdf बुक्स आणि धम्म चळवळीची सर्व माहिती एकत्रित केली आहे. या वेबसाईटच्या मेनटेनन्स […]

BRAmbedkar.in भारतातील पहिली डिजिटल वेबसाइट विषयी माहिती आणि आव्हान! Read More »

महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह 20 मार्च

अस्पृश्यतेची प्रथा भारतीय राज्यघटनेने कलम १७ आणि नागरी हक्क संरक्षण कायदा, १९५५ अन्वये बेकायदेशीर ठरवली आहे. पण कायदे हे कधीच सामाजिक आजारांवर रामबाण उपाय नसतात आणि त्यामुळे ही प्रथा आजही विविध स्वरूपात सुरू आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये, इंडियन एक्सप्रेसने बातमी दिली की गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील हाजीपूर नावाच्या गावात दलित मुलांसाठी आणि सवर्ण हिंदू मुलांसाठी स्वतंत्र

महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह 20 मार्च Read More »

लंडनहून बाबासाहेबांचे रमाईला लिहिलेले पत्र.

दिनांक ३० डिसेंबर १९३० रोजी इंग्लंड वरून डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी रमाई यांना लिहिलेले पत्र आजहि काळजाला पिळून टाकतं•••••   रमा !   कशी आहेस रमा तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना

लंडनहून बाबासाहेबांचे रमाईला लिहिलेले पत्र. Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ओरिजिनल फोटोज चा संग्रह !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित बनलेली वेबसाईट ही अनेक वर्षांपासून त्यांच्या विषयीच्या माहितीचे संकलनाचे कार्य करीत आहे. आता पर्यंत बाबासाहेबांविषयी खुप दुर्मिळ अशी माहिती प्रकाशित करून अनेका पर्यंत पाहोंचविण्याचे खुप सुरेख असे कार्य आमची टीम करीत आहे. डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या दुर्मिळ फोटोज चा संग्रह ह्या लिंक वर उपलब्ध करून दिलेला आहे. बाबासाहेबांच्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ओरिजिनल फोटोज चा संग्रह ! Read More »

ज्या देशाला नीतिमत्ता नाही त्या देशाचे भवितव्य खडतर आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मुंबईच्या फेमस स्टुडिओमध्ये रविवार दिनांक 31 जानेवारी 1954 रोजी आचार्य अत्रे यांच्या *’महात्मा फुले’* या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त समारंभ मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात आला. समारंभाचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारले होते आणि कर्मवीर भाऊराव पाटील आशीर्वाद देण्यासाठी आचार्य अत्रे यांच्या निमंत्रणावरून उपस्थित झाले होते. श्री. प्र. के. अत्रे उपस्थित पाहुण्यांचे आभार मानताना म्हणाले, “महात्मा

ज्या देशाला नीतिमत्ता नाही त्या देशाचे भवितव्य खडतर आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे Read More »

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि डॉ. आंबेडकर

आज १ मे, जागतिक कामगार दिन तसेच आपला महाराष्ट्र दिन. १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आज ‘महाराष्ट्रदिन’ साजरा होत आहे. ” मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ” या मागणीतून ‘ संयुक्त महाराष्ट्र समिती’ची स्थापना झाली आणि तब्बल २२ वर्षांच्या (१९३८-६०) अथक मेहनतीतून, अनेक मोर्चे-आंदोलनातून, आणि १०६

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि डॉ. आंबेडकर Read More »

भक्त नको अनुयायी बना: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मला नाचणारी माणसं नको, तर वाचणारी हवीत! *_कारण नाचणारी माणसं क्षणीक सुखा साठी नाचतील, कोणाच्याही तालावर नाचतील ,फक्त गरजेपुरतं नाचतील आणि विसरून जातील कि, आपल्याला मूळ उद्देश पूर्ण करायचा आहे.**आणि_ वाचणारी माणसं नाचणार नाहीत, पण आपल्या वाचनाच्या जोरावर, लेखणीच्या तालावर इतरांना नाचवतील।* तथागत शत्रांनेही नव्हे आणि शास्त्रानेही नव्हे केवळ वाणीने आणि बोलण्याचे क्रांती करणारे गौतम बुद्ध

भक्त नको अनुयायी बना: डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »

कश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका …..

कश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका …. प्रस्तावना :- आंतरराष्ट्रीय राजकारणात “विदेश नीती” महत्वपूर्ण असते, कोणत्या देशासोबत कसे संबंध असले पाहिजेत हे विदेश निती ठरवते. 1945 ला दुसरे महायुद्ध संपले आणि वेगवेगळे देश दोन गटांमध्ये विभागले गेले, एक गट अमेरिकेचा आणि दुसरा गट रशियाचा , 1947 ला इंग्रज निघून गेले आणि भारताची सत्ता

कश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका ….. Read More »

भारतातील लोकशाही…!

१९५३ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बीबीसीला जी मुलाखत दिली आणि त्यात भारतातील लोकशाहीवर जे भाष्य केले त्यावरून भारतात लोकशाही यशस्वी होणार नाही असं बाबासाहेब म्हणाले होते अश्या प्रकारची चर्चा सध्या छेडण्यात आली आहे. याच विषयाला अनुसरून झालेल्या एका चर्चा सत्रात सुधींद्र कुलकर्णी या संघिष्ट आरक्षणविरोधी गांधीवाद्याने बाबासाहेबांची भविष्यवाणी फेल झाली असं विधान केलं. याच चर्चासत्रात

भारतातील लोकशाही…! Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?